हिवाळा ऋतू सुरू झाला आहे. या ऋतूत बहुतेकजण त्यांच्या आहारात गरम पदार्थांचा समावेश करण्यास सुरुवात करतात कारण या थंड वातावरणात शरीराला आतून उबदारपणा प्रदान करतात, ज्यामुळे शरीरावर थंडीचा प्रभाव कमी होतो आणि निरोगी राहण्यास मदत होते. तर आपल्याकडे फळे आणि भाज्या देखील ऋतूनुसार येऊ लागतात, बहुतेक लोकं आहारात हंगामी फळांचा समावेश करण्याचा सल्ला देतात कारण […]
lifestyle
महिला डॉक्टरकडे गेली, सोनेग्राफीचे रिपोर्ट येताच पायाखालची जमीन हादरली, डॉक्टरही थक्क!
Fertility Problem : आपल्या आजूबाजूला अनेक धक्कादायक आणि अचंबित करणाऱ्या गोष्टी घडतात. सध्या तर असाच एक थक्क करणारा प्रकार समोर आला आहे. एक महिला नियमितपणे तपासण्या करण्यासाठी गेल होती. डॉक्टरांनी तिच्या पोटात असं काही सापडलं आहे, की ते पाहून डॉक्टरसुद्ध चकित झाले आहेत. आता या महिलेचं नेमकं काय करायचं? तिच्यावर नेमका कोणता उपचार करायचा? असा […]
तोंडात वारंवार अल्सर होत आहे, रामदेव बाबांनी सांगितले आयुर्वेदिक उपाय
अनेक लोक वारंवार तोंड येण्याच्या समस्येने त्रस्त असतात. त्यामुळे त्यांना जेवणाचा नीट आस्वाद घेता येत नाही. ही समस्या कमजोर पचन यंत्रणा, विटामिन्स बी -12, आयर्न वा फोलिक एसिडच्या कमतरतेने, शरीरातील उष्णता वाढणे, तणाव, अधिक मसालेदार वा खारट जेवण,धुम्रपान आणि अपुरी झोप यामुळे देखील होऊ शकते. काही वेळा धारदार दांतामुळेही तोंडात जखमा होत असतात. हवामान बदल […]
चाकवत भाजीने कोणते आजार बरे होतात? ही भाजी कोणी खाऊ नये ?
चाकवत भाजी हिवाळ्यात भरपूर प्रमाणात बाजारात येत असते. चाकवत भाजीचा आहारात समावेश अनेक वर्षांपासून केला जात आहे.थंडीत खास करुन ही भाजी आवर्जून केली जाते. ही भाजी चवीला तर चांगली असतेच शिवाया शरीरालाही मजबूत बनवते. आयुर्वेदात या भाजीला नैसर्गिकपणे शरीर डिटॉक्स करणारी भाजी म्हटले जाते. चाकवत भाजीला चंदनबटवा आणि हिंदीत बथुआ म्हणतात. या भाजीचे गुणधर्म काय […]
मधुमेहामुळे तुमची हाडे कमकुवत होतात का? रुग्णांना काय जाणवतात लक्षणे?
आजकाल , चुकीचा आहार , ताणतणाव आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे मधुमेह होणे अगदीच सामान्य झाले आहे. अगदी लहान वायतही मधुमेह होत आहे. मधुमेहाचा परिणाम केवळ रक्तातील साखरेची पातळी वाढणे, मूत्रपिंड, डोळे आणि हृदयावर होत नाही तर तो हळूहळू हाडे आणि सांधे देखील कमकुवत करतो. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की रक्तात जास्त साखर वाढली तर […]
हिवाळ्यात गूळ अन् चणे खाल्ल्यास काय होते? याचे 5 फायदे जाणून थक्क व्हाल
हिवाळा ऋतू सुरु झाला की शरीराला अधिक ऊर्जा आणि ऊबदारतेची गरज असते. या ऋतूत सगळ्यात जास्त गरज असते ती योग्य आहाराची. हिवाळ्यात शरीराला ताकद देणारं एक खाद्य मानलं जातं ते म्हणजे गूळ अन् चणे. घरातील मोठ्यांकडून अनेकदा हे ऐकलं असेल की गूळ अन् चणे खाणे किती शक्तीवर्धक असते. ते चवीला तर चांगले असतेच पण त्यामुळे […]