स्वयंपाकघर फक्त भात, डाळ आणि भाज्या शिजवण्याचे ठिकाण नाही. ते ‘लक्ष्मीचे घर’ म्हणूनही ओळखले जाते. वेद सांगतात की, स्वयंपाकघर हे पवित्र स्थान म्हणजे देवी अन्नपूर्णेचे निवासस्थान आहे, परंतु आधुनिक जीवनाच्या धावपळीत प्रत्येकजण स्वयंपाकघरात स्वच्छता राखू शकतो का? नकळतपणे, तुम्ही धुळीने माखलेले बाहेरचे बूट किंवा घरात घालायच्या चपला घालून या पवित्र ठिकाणी प्रवेश करता. वास्तुशास्त्रानुसार, ही […]
lifestyle
गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या ‘या’ दिशेने चुकूनही उभारू नका गुढी, जाणून घ्या नियम
हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी हा एक पवित्र दिवस आहे, जेव्हा केवळ निसर्गातच बदल होत नाही, तर नवीन वर्षाची सुरुवातही होते. महाराष्ट्रात आणि देशाच्या अनेक भागांमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात गुढी पाडवा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी घराच्या अंगणात उभारली जाणारी गुढी ही नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचे आणि येणाऱ्या सुवर्णकाळाचे प्रतीक मानला […]
Vastu Shastra : पाकिटात पैसा टिकत नाही? मग वास्तुशास्त्रात सांगितलेले हे उपाय एकदा करून पहाच…
अनेकांच्या बाबतीत असं होतं की, जेवढी कमाई असते त्याच्यापेक्षा जास्त खर्च होतो. त्यामुळे पाकिटात पैसा टिकत नाही. वास्तुशास्त्रामध्ये याचा संबंध वास्तुदोषासोबत जोडला गेला आहे. अनेकदा आपण नकळत आपल्या पाकिटात अशा गोष्टी ठेवतो, ज्या गोष्टी आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये अडथळा ठरतात. या वस्तूंमुळे धनाचा ओघ कमी होतो. अनेक जण फाटलेलं जुनं पाकिट वापरतात. वास्तुशास्त्रानुसार कधीही फाटलेलं पाकिट […]
Vastu Shastra : बँकेत पैसा टिकत नाही? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, अन् पहा चमत्कार…
हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्र महत्त्वाचं आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर तुमची प्रगती होते, घरात सुख शांती राहते, घराला आर्थिक स्थैर्य लाभतं. मात्र जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर तुम्हाला काही अडचणी निर्माण होऊ शकतात. जसं की अनेकदा काहीही कारण नसताना घरात भांडणं होतात, घर नेहमी अंशात राहतं, घरात […]
Chanakya Niti : संपत्ती दिली नाही तरी चालेल, पण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना या दोन गोष्टी द्याव्याच
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आदर्श आई-वडील कसे असावेत, याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आदर्श आई -वडील कसे असावेत? त्यांनी मुलांवर कसे संस्कार करावेत? मुलांना कोणत्या गोष्टी शिकवाव्यात? मुलांच्या गरज पूर्ण करताना काय काळजी घ्यावी? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या या […]
घरातून बाहेर पडताना ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी करायला कधीच विसरु नका, जाणून घ्या होणारे फायदे
नवीन घर घेतल्यानंतर आपण पूजा करते अनेक धार्मिक कार्य करतो. ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते. पण घरातून कामासाठी किंवा अन्य कोणत्या कामासाठी बाहेर पडताना रोज करायला हव्या अशा काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात. पण त्याचं वास्तूशास्त्रात मोठं महत्त्व आहे. व्यक्ती ज्या घरात राहते, ते घर त्याच्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. घराच्या प्रकारानुसार त्या […]