आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील उपयोगाच्या आहेत. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये माणसाचा स्वभाव कसा असावा आणि समाजामध्ये वावरताना इतरांसोबत व्यवहार कसा करावा? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य […]
lifestyle
चैत्र नवरात्रीपासून अष्टादश योग, आजपासून या 5 राशींचे अच्छे दिन सुरु
आज सुर्य आणि बुध ग्रहामुळे एक दुर्मिळ योगाचा संयोग झाला आहे. सुर्य-बुध १८ डिग्री कोनवर स्थिर होऊन अष्टादश योग निर्माण करत आहेत. ज्योतिष शास्रात यास खूपच शुभ योग मानले जात आहे. जेव्हा हा योग तयार होतो, तेव्हा काही राशीच्या जीवनात आनंदाचे वारे वाहू लागते. चला तर या दुर्मिळ योगामुळे कोण-कोणत्या राशींच्या लोकांचे भाग्य फळफळणार आहे […]
पायाच्या आकारावरून तुमच्या नशीबामध्ये काय घडणार आहे जाणून घ्या? ज्योतिषशास्त्रात काय सांगितलंय?
भारतीय परंपरेत शरीराच्या विविध अवयवांच्या आधारे व्यक्तीचे स्वरूप आणि भविष्य समजून घेण्याचा एक मार्ग म्हणून समुद्रिक शास्त्र मानले जाते. सामान्यत: लोक हाताच्या रेषांकडे अधिक लक्ष देतात, परंतु या शास्त्रानुसार पायाची बोटे तितकीच महत्त्वाची आहेत. पायांचा पोत, बोटांची लांबी, त्यांच्यातील अंतर आणि आकार यांचे निरीक्षण केल्यास एखाद्या व्यक्तीचे नशीब, स्वभाव आणि जीवनाच्या अनेक पैलूंबद्दल संकेत मिळू […]
चैत्र नवरात्रामध्ये उपवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
चैत्र नवरात्र हा हिंदू धर्माचा एक पवित्र सण आहे, ज्यामध्ये माता दुर्गाच्या पूजेसह 9 दिवस उपवास केला जातो. 2026 मध्ये चैत्र नवरात्र 19 मार्चपासून सुरू होईल आणि 27 मार्चपर्यंत चालेल. हा काळ भक्ती आणि आत्मशुद्धीचा काळ आहे, परंतु हा ऋतू उन्हाळ्याची सुरुवात असल्याने उपवासाच्या वेळी आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे ठरते. बर्याचदा लोक फक्त पूजेवर […]
स्वयंपाकघरात चप्पल घालताय? वास्तूशास्त्रानुसार योग्य की अयोग्य? घ्या जाणून
स्वयंपाकघर फक्त भात, डाळ आणि भाज्या शिजवण्याचे ठिकाण नाही. ते ‘लक्ष्मीचे घर’ म्हणूनही ओळखले जाते. वेद सांगतात की, स्वयंपाकघर हे पवित्र स्थान म्हणजे देवी अन्नपूर्णेचे निवासस्थान आहे, परंतु आधुनिक जीवनाच्या धावपळीत प्रत्येकजण स्वयंपाकघरात स्वच्छता राखू शकतो का? नकळतपणे, तुम्ही धुळीने माखलेले बाहेरचे बूट किंवा घरात घालायच्या चपला घालून या पवित्र ठिकाणी प्रवेश करता. वास्तुशास्त्रानुसार, ही […]
गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या ‘या’ दिशेने चुकूनही उभारू नका गुढी, जाणून घ्या नियम
हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी हा एक पवित्र दिवस आहे, जेव्हा केवळ निसर्गातच बदल होत नाही, तर नवीन वर्षाची सुरुवातही होते. महाराष्ट्रात आणि देशाच्या अनेक भागांमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात गुढी पाडवा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी घराच्या अंगणात उभारली जाणारी गुढी ही नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचे आणि येणाऱ्या सुवर्णकाळाचे प्रतीक मानला […]