आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक विचार डोक्यात घर करून असतात, त्यामुळे कधीच फ्रेश वाटत नाही. कामाचा ताण, भविष्याची चिंता, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि दैनंदिन समस्या लोकांना अनेकदा गरजेपेक्षा जास्त विचार करण्यास भाग पाडतात. बरेच लोक अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरही बराच वेळ विचार करत राहतात, ज्यामुळे मेंदूला आवश्यक विश्रांती मिळत नाही. हळूहळू, ही सवय त्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाचा […]
lifestyle
एकादशी व्रत म्हणजे काय? दर महिन्याला दोनदा हे व्रत का केले जाते? जाणून घ्या यामागचे कारण, त्यांचे महत्त्व
एकादशी व्रत हे भगवान विष्णूंच्या उपासनेशी आणि भक्तीशी संबंधित व्रत आहे. दर महिन्याला दोनदा हे व्रत केले जाते. तर एकादशीच्या दिवशी आपल्यापैकी अनेकजण हे उपवास करतात आणि विधीपूर्वक भगवान विष्णूची पूजा करतात. तसेच या दिवशी भगवान विष्णूंना त्यांचे आवडते नैवेद्य अर्पण करून विधीवत एकादशी व्रताची कथा वाचली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी दानधर्मानंतर उपवास सोडून उपवास […]
अहंकार केल्याने काय होतं? चुकीच्या मार्गांबद्दल आचार्य चाणाक्यांनी काय सांगितलं
आचार्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ आणि राजनयिक होते. त्यांनी चाणक्य नीति नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकात चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेक लोकांच्या जीवनात मार्गदर्शक म्हणून काम करतात. चाणक्य यांना त्यांच्या आयुष्यात अनेक चांगले आणि वाईट अनुभव आले, ज्याचा सार त्यांनी त्यांच्या चाणक्य नीति या पुस्तकात लिहिला आहे. चाणक्य म्हणतात […]
मृत्यूपूर्वी माणसामध्ये कोणते बदल होतात, कसा असतो निधनानंतरचा प्रवास… काय सांगते गरुड पुराण?
मृत्यू कोणाला चूकलेला नाही. जन्माला येणाऱ्या प्रत्येक सजीवाला मृत्यूला सामारे जावेच लागते… मृत्यू हे निसर्गातील सर्वात अपरिहार्य सत्य आहे. अनेक जण म्हणतात फक्त दोन गोष्टी एकत्र आल्या की मृत्यू निश्चित आहे, एक म्हणजे काळ आणि दुसरी म्हणजे वेळ… एखाद्या व्यक्तीचा काळ आणि वेळ एकत्र आली की, त्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे… हे सत्य कोणीही नाकारू […]
Vastu Shastra : मौनी अमावस्येच्या दिवशी करा हे खास उपाय, घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष होतील दूर
मौनी अमावस्येचं हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. या दिवशी मौन व्रत धारण केल्यास, तसेच सूर्योदयाच्या वेळी अंघोळ करून देवाची पूजा आणि गरजू व्यक्तींना दान धर्म केल्यास इच्छित फळाची प्राप्ती होते, असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. दरवर्षी माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं. या दिवशी भगवान महादेवांच्या पुजेचं देखील विशेष महत्त्व आहे. […]
Chanakya Niti : अशा लोकांना घरी बोलावणं पडू शकतं महागात, पश्चाताप होईल, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, तसेच ते कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी त्यांना आयुष्यात जे अनुभव आले, त्या अनुभवाचं सार लिहलं आहे. चाणक्य म्हणतात या जगात प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो. जगात सगळेच लोक चांगले असतात असं नाही किंवा सगळेच लोक वाईट असतात […]