हिंदू धर्मात तुळस या झाडाला खूप महत्त्व आहे. तुम्ही अनेकदा अनेक घरांपुढे, खिडक्यांत तुळशीचे रोप पाहिलेले असेल. वास्तूशास्त्रानुसार घरात हिरवेगार तुळशीचे झाड असणे हे सकारात्मक उर्जेचे लक्षण असते. परंतु अनेक घरांत तुळस लावली की ती वाळून जाते. म्हणूनच तुळशीचे झाड वाळून जाणे हे अपशकून किंवा एखाद्या नव्या संकटाचे लक्षण तर नाही ना? असे अनेकदा विचारले […]
lifestyle
मंदिरात पूजा करताना सर्वात आधी घंटा वाजवता, काय आहे त्यामागचं कारण?
हिंदू धर्मात, पूजा करताना शंख आणि घंटा वाजवणे आवश्यक आहे. मंदिरांमध्ये अनेकदा एक मोठी घंटा असते, जी भक्त देवतेला प्रार्थना करताना वाजवतात. तसेच घरी आपण एक लहान घंटा वाजवतो. स्कंद पुराण, अग्नि पुराण आणि तंत्र ग्रंथांमध्ये घंटा वाजवण्याचे वर्णन केले आहे. असे मानले जाते की शंख किंवा घंटा वाजवण्याचे अनेक फायदे आहेत. शास्त्रांनुसार, मंदिरात किंवा […]
Vastu Shastra : दुकानासमोर कधीच नसाव्यात या वस्तू, …अन्यथा व्यवसाय बुडालाच म्हणून समजा
प्रत्येक व्यवसायिकाची इच्छा असते की आपला व्यवसाय चांगला चालला पाहिजे, व्यवसायामध्ये जास्तीत जास्त नफा मिळाला पाहिजे. व्यवसायामध्ये आपण जे कष्ट करतो, त्या कष्टाचं अपेक्षित फळ मिळालं पाहिजे, दुकानात सतत ग्राहकांची गर्दी राहिली पाहिजे, तर यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकदा असं होतं की आपण व्यवसाय तर सुरू करतो, मात्र आपल्याला त्या व्यवसायात […]
Chanakya Niti : चाणक्यांच्या फक्त या 5 गोष्टी लक्षात ठेवा, शत्रू कसाही असू द्या, शरण येणारच…
आर्य चाणक्य हे एक विचारवंत होते, तसेच ते कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी कुटनीतीचा वापर करून धनानंदसारख्या बलाढ्य राजाचा पराभव केला आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं. शत्रू सोबत कसं लढायचं? याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात शत्रू लहान असो, मोठा असो, त्याला कधीही कमी समजण्याची चूक करू नये, […]
घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नासाठी भारतीय सर्वप्रथम काय पाहतात? समोर आले सत्य!
आजच्या भारतात घटस्फोट आता फक्त एका नातेसंबंधाच्या दु:खद अंताप्रमाणे पाहिला जात नाही. तर तो एक नवीन आणि उत्तम आयुष्याची सुरुवात म्हणून पाहिला जात आहे. भारतीय समाजातील मोठ्या भागाने आता ही जुनी विचारसरणी मागे सोडून दिली आहे की तलाक म्हणजे आयुष्याला पूर्णविराम. पण घटस्फोटानंतर पुन्हा डेटिंग आणि प्रेमाच्या जगात पाऊल टाकताना हे भारतीय. यापेक्षा जास्त स्पष्टता […]
अत्यंत कमी खर्च, प्रवासाची काळजी नाही, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहेत ही 3 ठिकाणे, निसर्गरम्य वातावरण पाहून….
अत्यंत कमी खर्च आणि निसर्गरम्य वातावरणात कुटुंबासोबत वेळ घालवायचा असेल तर मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे हे ठिकाण. जाताच प्रेमात पडाल. जर तुम्ही देखील आपल्या कुटुंबासोबत सुट्टीसाठी सर्वात स्वस्त आणि मुंबईपासून जवळ असणारे ठिकाण शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला सर्वात अशा ठिकाणांबाबत सांगणार आहोत, जिथे तुम्ही आपल्या कुटुंबासोबत मनसोक्त सुट्टीचा आनंद […]