फ्रिझी म्हणजेच कोरडे, गुंतागुंतीचे आणि निर्जीव केस ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. हवामानातील बदल, आर्द्रतेचा अभाव, वारंवार शॅम्पू करणे, उष्णता स्टायलिंग आणि रासायनिक उत्पादनांचा जास्त वापर यामुळे केसांची नैसर्गिक आर्द्रता दूर होते. जेव्हा केसांचा ओलावा कमी होतो, तेव्हा त्याचा वरचा थर उघडण्यास सुरवात होते आणि केस फ्लफी, कडक आणि हाताळण्यास कठीण दिसतात. अशा […]
lifestyle
डोक्यावर शनीदेवाचं संकट, 3 राशींवर आले वाईट दिवस; जाणून घ्या काय काळजी घ्यावी!
ज्योतिषात ग्रहांच्या चाली आणि नक्षत्र परिवर्तनाला खूप महत्त्व आहे, कारण त्याचा थेट आपल्या जीवनावर परिणाम होतो. याच क्रमात कर्मफल देणारे शनिदेव २० जानेवारीला आपल्या उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. खास गोष्ट म्हणजे या नक्षत्राचे स्वामी स्वतः शनिदेवच आहेत, त्यामुळे हा बदल अत्यंत प्रभावी मानला जात आहे. शनिच्या या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींसाठी चांगले दिवस येण्याचे […]
Chanakya Niti : चाणक्यांचे हे विचार तुमचं आयुष्यच बदलून टाकतील, निराशा झटक्यात होईल दूर
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, चाणक्य यांनी त्या काळात त्यांना जे अनुभव आले, ते सर्व अनुभव आणि कोणत्या परिस्थितीमध्ये व्यक्तीचं वर्तन कसं असावं? याबद्दल अनेक गोष्टी त्यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवल्या आहेत. चाणक्य यांचा हा ग्रंथ म्हणजे माणवानं आदर्श जीवन कसं जगावं? […]
Chanakya Niti – माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोणता? पहा चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही आपल्याला उपयोगी ठरतात. चाणक्य हे एक कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यामुळे त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मानवाचे शत्रू किती प्रकारचे असतात, कोणत्या शत्रूपासून सर्वाधिक सावध राहिलं पाहिजे, शत्रूवर […]
चक्क दिवसा होणार अंधार, सूर्यग्रहणादरम्यान पृथ्वीवर अनेक बदल, तब्बल इतके मिनिटे…
सूर्यग्रहण म्हटले की, लोकांमध्ये एक वेगळीच क्रेझ बघायला मिळते. ग्रहणाच्या कालावधीत अनेक बदल होताना दिसतात. हा दिवस खगोलशास्त्रांसाठी महत्वाचा असतो. बऱ्याचदा सूर्यग्रहणावेळी दिवसा काही सेकंद किंवा मिनिटे पूर्णपणे अंधार होतो. प्रकाश नाहीसा देखील होतो. सूर्यग्रहणाच्या दरम्यान सूर्याभोवती अनेक हालचाली होताना दिसतात. खगोलीय दृष्टा ग्रहणाचा कालावधी खूप जास्त महत्वाचा ठरतो. संशोधन यादरम्यान केली जातात. दिवसा पृथ्वीवर आपल्याला […]
Vastu Shastra : ऑफिसमध्ये कोणत्या देवी-देवतांचे फोटो असावेत? वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये वास्तुदोषासंबंधी उपाय सांगण्यात आले आहेत, जर आपण हे उपाय केले तर घरातील वास्तुदोष दूर होतो, घरात आनंदाचं वातावरण राहतं, सुख समृद्धी येते. वास्तुशास्त्रानुसार घर आणि ऑफिसमध्ये देवी देवतांचे फोटो लावणं हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. त्यामुळे एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होतो. मात्र देवी, देवतांचे फोटो लावताना […]