मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प २०२६ मध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. जे शेतकरी कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड करतात, अशा पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. कोकणातील शेतकऱ्यांसाठी ही योजना विशेष महत्त्वाची ठरणार आहे, कारण तेथे नियमित कर्ज परतफेडीचे प्रमाण अधिक आहे. शासनाचा संकल्प शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा […]
Latest News
Maharashtra Budget 2026-27 : किती लाखापर्यंतची काम निविदेशिवाय मिळणार, स्टार्टअप्ससाठी काय महत्वाची घोषणा?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा 2026-27 वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज मांडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली. त्यात स्टार्टअप्ससाठी केलेल्या काही घोषणा महत्वाच्या आहेत, त्या जाणून घ्या. “जागतिक बँकेच्या सहकार्याने आपण दक्ष महत्वाकांक्षी प्रकल्प राबवतोय. त्यासाठी महिमा महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड अॅडव्हान्समेंट संस्थेची स्थापना केली जाईल. या संस्थेच्या माध्यमातून आपल्या […]
Maharashtra Budget 2026: लखपदी दीदी ते एकल महिला..; महिला दिनापूर्वीच फडणवीसांची महिलांना मोठी भेट, कोणकोणत्या घोषणा?
राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी काही विशेष तरतुदी केल्या आहेत. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. त्यापूर्वीच फडणवीसांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी लखपती दीदी योजनेबाबात आणि एकल महिलांसाठीच्या धोरणांबाबत विशेष तरतुदी केल्या आहेत. सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचं सर्वेक्षण चालू असून ते पूर्ण झाल्यानंतर त्याचं उचित विश्लेषण करून एकल […]
निसान टेकटॉन SUV लवकरच लाँच होणार, क्रेटा आणि सेल्टोसला थेट टक्कर देणार
एक नवीन एसयूव्ही येत आहे. निसान भारतात टेक्टन एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे, जी 4.2 ते 4.5 मीटरच्या मध्यम आकाराच्या श्रेणीत येते. नवीन जनरेशनच्या रेनो डस्टरप्रमाणेच प्लॅटफॉर्मवर तयार केलेली, टेक्टनला बऱ्याच वेळा चाचणी करताना पाहिले गेले आहे, अगदी अलीकडे त्याचे चाचणी मॉडेल पुण्याजवळील पिंपरी येथे पाहिले गेले आहेत. या सीरिजमध्ये त्याचा आकार आणि मजबूत रस्त्याची […]
SUV सेगमेंटमध्ये नवीन ब्रेझा, एक्सटर फेसलिफ्टचा देखील समावेश, जाणून घ्या
थोडं थांबा कारण नवीन एसयूव्ही येणार आहेत. टाटा नेक्सन, मारुती ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू आणि महिंद्रा एक्सयूव्ही 300 सारख्या लोकप्रिय मॉडेल्ससह भारतीय ऑटोमोबाईल बाजारात सब-4 मीटर एसयूव्हीचे वर्चस्व कायम आहे. कॉम्पॅक्ट साइज, परवडणारी किंमत आणि एसयूव्ही लूकच्या कॉम्बिनेशनमुळे ही कॅटेगरी खरेदीदारांची पसंती बनली आहे. येत्या काळात, 2026-27 मध्ये सब-4 मीटर एसयूव्हीची एक नवीन लाट येण्याची अपेक्षा […]
शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, शेतकरी कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा सरकारवर मोठा आरोप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्ज माफी योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतच कर्ज थकीत आहे, त्यांना कर्जमाफी मिळणार आहे. सरकारच्या […]