भारतातील मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमधील अतिशय लोकप्रिय कार Toyota Urban Cruiser Hyryder या महिन्यात 31 मार्चपर्यंत ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंत फायदा दिला जात आहे. TKM ग्राहक-केंद्रित सक्रियतेचा एक भाग म्हणून ‘टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर मंथ’ चालवित आहे, ज्यामध्ये ग्राहकांना 1,00,000 रुपयांपर्यंतचे फायदे, आकर्षक एक्सचेंज ऑफर आणि लवचिक फायनान्स सोल्यूशन्स मिळतात आणि त्यात पेमेंट लेटर योजनांचा […]
Latest News
Central Goverment | पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
इराण इस्त्रायलच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अत्यावश्यक वस्तू कायदा (Essential Commodities Act) लागू करण्यात आला आहे. या कायद्याचा उद्देश जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, समतोल वितरण आणि नियंत्रित व्यवस्थापन सुनिश्चित करणे आहे. केंद्र सरकारने सांगितले आहे की, या कायद्यामुळे आता अनेक नियम आणि तरतुदी बदलण्याची शक्यता आहे. यामुळे देशातील अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा साखळीवर नियमन आणले जाणार आहे, तसेच […]
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
संसदेच्या लोकसभेत विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून जोरदार गोंधळ घातला. सभागृहात मोठ्या घोषणाबाजीमुळे कामकाज काही काळ थांबले होते. या गदारोळाला “संपूर्ण देशाने पाहिलेला तमाशा” असे शिवराज सिंह चौहान यांनी संबोधले होते. याच दरम्यान, एका भाषणात माननीय सभापती महोदय यांनी देशाच्या अन्नधान्य उत्पादनावर महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी अधोरेखित केले की, एक काळ असा होता जेव्हा भारताला पीएल ४८० […]
इराणचा अमेरिकेला सर्वात मोठा दणका! युद्धात थेट पाडले तोंडावर, मोठी खळबळ, थेट..
अमेरिका आणि इराण युद्धाचा आज अकरावा दिवस आहे. मात्र, हे युद्ध पुढील काही आठवडे सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे. या युद्धाचा फटका थेट अनेक देशांना बसत असून कच्चे तेल आणि गॅसचा मोठा तुडवटा निर्माण झाला. काही देशांची स्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे. थेट शाळा, कॉलेज आणि पार्ट्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. गॅसच्या […]
अचानक सायरन वाजू लागले, आम्ही हॉटेलमध्ये गेलो अन् त्यानंतर… चिकटे कुटुंबाने सांगितला दुबईतील थरार, म्हणाले फडणवीसांच्या फोनमुळे
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे परदेशात फिरण्यासाठी गेलेले अनेक भारतीय हे विविध मध्य पूर्वेकडील विविध देशात अडकले आहेत. अशाच प्रकारे पर्यटनासाठी दुबईत गेलेल्या एका नागपूर कुटुंबाची ट्रीप दहशतीत बदलल्याचे पाहायला मिळत आहे. दुबईत अडकलेल्या नागपूरच्या विजय चिकटे यांच्या कुटुंबातील ११ सदस्यांनी तब्बल ६ दिवस मृत्यूच्या […]
… म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या तडजोड भुमिकेमुळे पश्चिम आशियातील संकटावर चर्चा टाळली जात असल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे. यामुळे पंतप्रधानांची भूमिका उघड होण्याची भीती त्यांना वाटते. गांधींच्या मते, पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या घडामोडींमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान होणार आहे. सध्या पॅराडाइम शिफ्टची लढाई सुरू असून, याचा […]