महाराष्ट्रातील तरुण अभिजीत दीपके सध्या सोशल मीडियावर मोठ्या चर्चेत आले आहेत. त्यांनी सुरू केलेल्या “कॉक्रोच जनता पार्टी” या अनोख्या सोशल मीडिया मोहिमेमुळे इंटरनेटवर मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या इंस्टाग्राम पेजला अवघ्या पाच दिवसांत 10 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत. त्यामुळे अभिजीत दीपके यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कॉक्रोच […]
Latest News
फोन दरवाढीनंतर भारतीय बाजारात मोटोरोलाचा 12 जीबी रॅम असलेला ‘हा’ फोन कमी किमतीत झाला लाँच
मोटोरोलाने भारतात Moto G37 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. तर हा फोन कंपनीच्या जी-सिरीज लाइनअपचा एक भाग आहे. यातील प्रमुख फिचर्समध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर, 5200mAh बॅटरी आणि अँड्रॉइड 16 यांचा समावेश आहे. चला तर मग आजच्या लेखात या फोनची किंमत किती असेल, तो विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल आणि या डिव्हाइसमध्ये कोणती फिचर्स असतील? ते जाणून […]
अंत्यविधीची तयारी सुरू असताना चमत्कार, सगळ्यांचीच पळापळ; डॉक्टरही हैराण, नेमकं काय घडलं?
ब्राझीलमधील एका रुग्णालयातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 88 वर्षीय जुरासी रोजा आल्वेस यांना 16 मे रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता, काही दिवसांनी त्याला डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर अंतिम संस्काराच्या प्रक्रियेसाठी त्यांचा मृतदेह शवागारात पाठवण्यात आला. मात्र अंत्यविधीची तयारी सुरू असताना सर्वांनाच हैराण करणारी घटना घडली. यामुळे डॉक्टरही […]
नवपंचम राजयोग 4 राशींचे नशीब बदलणार, आयुष्यात होणार पैशांची बरसात!
शुक्र आणि शन ग्रह लवकरच नवपंचम राजयोग तयार करणार आहेत. त्यामुळे एकूण चार राशींचे नशीब फळफळणार आहे. या चारही राशींचे दिवस पालटण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे राशीभविष्या नेमके काय आहे, ते जाणून घेऊ या… वृषभ राशीच्या लोकांसाठी हा नवपंचम योग लकी ठरणार आहे. दीर्घकाळ अडकून पडलेले सरकारी काम मार्गी लागू शकते. कायदेशीर निकाल तुमच्याच बाजूने […]
चुकीचे ट्रॅफिक चालान आल्यास काय करावे? ऑनलाईन तक्रार करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या
तुमच्या गाडीवर अचानक चुकीचे ट्रॅफिक चालान आले असेल, तर ही सिस्टीममधील तांत्रिक त्रुटी असू शकते. आजकाल चुकीच्या नंबर प्लेटमुळे भलत्याच चालकाचा दंड दुसऱ्याच्या नावावर जमा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. या समस्येचे निवारण करण्यासाठी सरकारने ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिले आहे, जिथे सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तक्रार करू शकता. अनेक वेळा तुम्ही कोणत्याही प्रकारचा ट्रॅफिक […]
Chanakya Niti : या चार जणांपासून नेहमी सावध रहा, अन्यथा घात झालाच म्हणून समजा, मृत्यू देखील होऊ शकतो
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यानी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात या जगात चार अशा गोष्टी आहेत, त्यांच्यापासून तुम्ही नेहमी सावध राहिलं पाहिजे, त्यांच्याशी कधीही जवळीक करू नका, तुम्ही जर त्यांच्याशी […]