मुंबई : देशातील विश्वासार्ह आणि लोकप्रिय एफएमसीजी ब्रँड पितांबरीने अस्सल फुलांच्या सुगंधाने परिपूर्ण ‘पितांबरी देवभक्ती अगरबत्ती’ राष्ट्रीय बाजारेठेत ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. यानिमित्त कंपनीने नवीन जाहिरात मोहिमेचाही शुभारंभ केला असून बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता रितेश देशमुख पितांबरी देवभक्ती अगरबत्तीचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून झळकणार आहे. नैसर्गिक तत्त्वांपासून तयार करण्यात आलेली आणि अस्सल फुलाचा सुगंध ही […]
Latest News
उपोषणानंतर पुन्हा एकदा सोनम वांगचुक चर्चेत; सरकारचं केलं तोंडभर कौतुक, ‘त्या’ व्हिडीओची तुफान चर्चा
देशातील परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांच्या आरोपांवरून दिल्लीतील जंतर मंतर येथे मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाला विविध राज्यांतील विद्यार्थी आणि नागरिकांनी प्रतिसाद दिल्याचे सांगितले जात आहे. आंदोलकांनी परीक्षा प्रणालीतील पारदर्शकतेची मागणी करत घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान काही ठिकाणी परिस्थिती तणावपूर्ण बनल्याची माहिती समोर आली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला. याठिकाणी समाजसेवक सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं […]
बदनामी करू नका, धमकी दिली असेल तर नाव सांगा; चंद्रशेखर बावनकुळे यांचं अभिजीत दीपकेंना आव्हान
कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके काल छत्रपती संभाजी नगरला आपल्या घरी आले आहेत. तब्बल 40 दिवसानंतर अभिजीत दीपके राहत्या घरी आले. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी दीपके यांनी आंदोलनाच्या सुरुवातीला त्यांना आणि त्यांच्या आईवडिलांना भाजपकडून धमक्या आल्या होत्या. भाजपमध्ये सामील होण्याची ऑफरही देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा केला होता. त्यामुळे एकच […]
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराची योग्य दिशा कोणती? अग्निकोणात किचन ठेवल्यास मिळतात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे लाभ
वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशा आणि प्रत्येक खोलीचा विशिष्ट प्रभाव मानवी जीवनावर पडतो. त्यामध्ये स्वयंपाकघर (किचन) ही अत्यंत महत्त्वाची जागा मानली जाते कारण येथे अन्न तयार होते, जे थेट आरोग्य, ऊर्जा आणि कुटुंबातील वातावरणाशी जोडलेले असते. वास्तु तज्ज्ञांच्या मते स्वयंपाकघरासाठी सर्वात योग्य दिशा म्हणजे आग्नेय म्हणजेच दक्षिण-पूर्व दिशा, ज्याला “अग्निकोण” असेही म्हणतात. या दिशेचा संबंध अग्नी […]
श्रावण 2026 दान, पूजा आणि भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत शुभ काळ, ग्रहदोष शांतीचे उपाय
हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. 2026 मध्ये येणारा श्रावण महिना भगवान शिवाच्या भक्तांसाठी विशेष फलदायी मानला जात आहे. या काळात शिवभक्त उपवास, पूजा, अभिषेक आणि विविध धार्मिक विधी करून भगवान शिवाची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात पृथ्वीवरील ऊर्जा अधिक सात्त्विक आणि सकारात्मक होते, […]
Rohit Pawar | महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते; विद्यापीठ घोटाळ्यावर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
विद्यापीठातील कथित पदवी घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थी संघटनेने या संदर्भात कुलगुरूंना यापूर्वीच लेखी पत्र दिले होते. विद्यापीठात पैसे घेऊन पदव्या दिल्या जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर संबंधितांनी धाडसाने हा प्रकार उघडकीस […]