आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या कारणावरून रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी उद्या कोर्टात सुनावणी होणार होती मात्र कोर्टाच्या उद्याच्या कामकाजाच्या यादीत या प्रकरणाचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे कोणतीही सुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आरक्षणाची मर्यादा ५ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने जिल्हा परिषद निवडणुकांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. हा विषय सध्या […]
Latest News
भारतातील अशा जागा जेथे पर्यटकांच्या प्रवेशाला असते बंदी, काय कारण ?
1 – भारत अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळांना जाण्यावर पर्यटकांवर बंदी घालण्यात आली आहे. परंतू देशात काही जागा अशा आहेत जेथे जाण्यावर बंदी आहे. या क्षेत्रात राष्ट्रीय सुरक्षा, पर्यावरण संरक्षण, सांस्कृतिक परंपरा आणि स्थानिक समुदायांच्या सुरक्षेसाठी संरक्षण दिले आहे. ही ठिकाणे रहस्यमयी देखील आहेत. येथील निसर्ग, परंपरा आणि स्थानिकांच्या अधिकारांना प्राथमिकता दिली जाते.भारतातील चार अशी ठिकाणे […]
Gold Rate : सोन्याचा भाव नेमका का वाढतोय? थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत कनेक्शन; जाणून घ्या काय घडतंय?
Gold And Silver Rate : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. विशेष म्हणजे आता सोनं थेट दीड लाखांच्या पुढे तर चांदीचा भाव साडे तीन लाखांच्याही पुढे गेले आहे. त्यामुळेच भविष्यातही या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे फक्त भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर […]
GK : अचानक सूर्य गायब झाला तर? पृथ्वीवर क्षणात विध्वंस; वाचा काय संकट येईल!
आपल्या सूर्यमालेत सूर्य हा सर्व प्रमुख ग्रहांच्या केंद्रस्थानी असतो. सर्वच ग्रह सूर्याभोवती गोल-गोल फिरतात. सूर्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्त्वात आहे. परंतु सूर्याची किरणे पृथ्वीवर न आल्यास नेमके काय घडू शकते, ते जाणून घेऊ या… सूर्याच्या किरणांमुळेच आपल्या शरीरात ड जीवनसत्त्व तयार होते. त्यामुळे सूर्याची किरणं पृथ्वीवर न आल्यास किंवा सूर्य गायब झाल्यास आपल्याला ड जीवनसत्त्वाची कमतरता […]
गिरीश महाजनांना नाशिकचं प्रकरण भोवणार? प्रकाश आंबेडकरांच्या निर्णयानं खळबळ; मोठी अपडेट समोर!
Girish Mahajan : प्रजासत्ताक दिनी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ध्वजवंदन कार्यक्रमामुळे मंत्री गिरीश महाजन चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. प्रजासत्ताक दिन असताना त्यांनी संपूर्ण भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याने वनरक्षक म्हणून नोकरीवर असलेल्या माधवी जाधव या कर्मचाऱ्याने आक्षेप घेतला आहे. आंबेडकर हे नाव संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा करत माधवी जाधव […]
आपल्या शेजारील देशात भीषण गृहयुद्ध, उठाव दडपण्यासाठी आकाशातून पॅरामोटरद्वारे नागरिकांवर हल्ले
आपला शेजारील देश म्यानमार म्हणजे ब्रह्मदेशातील गृहयुद्धाने घातक वळण घेतले आहे. सोमावारी जारी झालेल्या एका बातमीनुसार ब्रह्मदेशातील लष्करी राजवटीने ( जुंटा ) आता नागरिकांवर आणि सरकार विरोधी ताकदींवर आकाशा हल्ला करण्यासाठी आपली क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी पॅरामोटर आणि जायरोकाप्टर सारख्या कमी तांत्रिक फ्लाईंग मशीनींचा वापर विरोधकांवर हल्ला करण्यासाठी केला आहे. यामुळे आकाशात अचानक गोळ्यांचा […]