आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार असल्याचे सरकारने सांगितले. तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी आणखी काही योजनांचीही घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, […]
Latest News
Dattatray Bharne On Budget | शेतकरी कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार, म्हणाले….
महाराष्ट्र राज्याचा सन 2026-27 चा अर्थसंकल्प नुकताच विधानसभेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाद्वारे ‘विकसित महाराष्ट्र 2027’ या ध्येयाकडे राज्याने वाटचाल करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कर्जमाफीसंदर्भात समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत […]
मार्चच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात उष्णतेची लाट, कुठे सकाळच्या सत्रात शाळा, कुठे रस्ते निर्मनुष्य
राज्यात मार्च महिन्याचा पहिल्याच आठवड्यात तापमानात वाढ झाली आहे. अमरावतीत मार्च महिन्यात पहिल्याच आठवड्यात काल ३९ अंश डिग्री सेल्सिअसवर तापमान गेल्याने मार्च महिन्यातील पहिल्याच आठवड्यात तापमानाचा १४ वर्षांचा रेकॉर्ड मोडला गेला आहे. अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन लोकांना करण्यात आले आहे. अमरावतीत मार्च […]
Tata Punch EV आणि Mahindra XUV 3XO EV, यामध्ये कोणती बेस्ट, जाणून घ्या
तुम्ही कार किंवा एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी ही माहिती नक्की वाचा. टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीने अलीकडेच आपली नवीन पंच ईव्ही फेसलिफ्ट लाँच केली आणि या कॉम्पॅक्ट ईव्हीने परवडणारी किंमत आणि चांगली रेंज तसेच अपग्रेड फीचर्ससह गोंधळ घातला. आता जेव्हा भारतीय बाजारात नवीन Punch EV कोणाशी स्पर्धा करते याचा विचार केला तर […]
फक्त हे 7 उपाय, फणा काढलेला नागही तुमच्यासमोर टाकेल मान
सापाचे नाव जरी काढले तरी अनेकांची बोबडी वळते. तसेच एखाद्याला सर्वात विषारी नाग दिसला तर गोंधळ उडतो. पण तुम्हाला माहिती आहे का असे काही उपाय आहेत जे केल्यावर फणा काढलेला नाग देखील शांत होतो. चला जाणून घेऊया त्या उपायांविषयी… नाग समोर आल्यास नेहमी काही मीटरचे सुरक्षित अंतर ठेवा. नाग खूप वेगाने हल्ला करतो, म्हणून शांत […]
मराठा उपसमितीची विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक
मराठा उपसमितीची विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. शिंदे समितीने केलेल्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. शिंदे समितीला आतापर्यंत 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत, असे या बैठकीत नमूद करण्यात आले. या समितीने आत्तापर्यंत 12 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रे वितरित केली आहेत. […]