सुरतच्या बारडोली गावाजवळ महाराष्ट्रातील एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. बसने पेट घेतल्याने या बसमधील सात प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. मृतदेह अत्यंत विचित्र पद्धतीने जळाल्याने त्यांची ओळख पटलेली नाही. सातपैकी फक्त एकाच मृतदेहाची ओळख पटली आहे. बाकीच्या सहा मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांकडून डीएनए नमुने घेण्यात आले आहेत. सहापैकी पाच नातेवाईकांनी नमुने दिले आहेत. तर […]
india
राजकारणातून मोठी बातमी! मविआ बॅकफुटवर, 4 जागांवर उमेदवारच नाहीत; नेमकं कारण काय?
राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख संपली असून आता 4 तारखेपर्यंत अर्ज माघे घेता येणार आहेत. यानंतर कोणत्या जागेवर कोण निवडणूक लढवणार हे स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे 4 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवारच नाहीत. त्यामुळे 17 […]
ममता बॅनर्जींच्या पक्षात उभी फूट? तब्बल 59 आमदार…बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ; नेमकं काय घडतंय?
West Bengal TMC MLA Revolt : पश्चिम बंगालमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हातातून सत्ता गेल्यानंतर त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पक्षात उभी फूट पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पक्षातील 80 आमदारांपैकी तब्बल 59 आमदार हे बंडाच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता […]
फक्त 11000 हजारात घरी आणा टाटाची नवीकोरी इलेक्ट्रिक कार, वाचा कसं शक्य आहे?
आजकाल इलेक्ट्रिक कारची खूपच चर्चा होत आहेत. इंधन बचत तसेच पैशांची बचत व्हावी यासाठी लोक ईलेक्ट्रिक कार खरेदी करण्यास पसंती देत आहेत. दरम्यान, आता टाटा कंपनीने दमदार अशा इलेक्ट्रिक कारची बुकिंग सुरू केली आहे. टाटा कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक हॅचबॅक Tiago EV च्या फेसलिस्ट मॉडेलची बुकिंग सुरू केली आहे. आता टाटाने आपल्या या Tiago EV कारला […]
बाथरूमचा दरवाजा उघडताच बचावकार्यातील लोक हादरले, थेट मृतदेहांचे..
कोणी बाल्कनीतून उड्या मारत होते तर कोणी जीव वाचवण्याकरिता भीक मागत होते. बाहेर पडण्याकरिता रस्ता नाही. जो रस्ता आहे तो खूप छोट्या. त्यामध्ये सर्वत्र आगीचे आणि धुराचे लोढ.. कुठे जाऊ कुठे नाही अशा स्थिती लोक. त्यामध्येच काहींनी थेट खिडकी आणि बाल्कनीत धाव घेत कोणताही विचार न करता धडाधड उड्या मारल्या. ज्यांना उड्या मारता आल्या नाहीत […]
टाटा मोटर्सचा नवा धमाका! 500 किमीपेक्षा जास्त रेंज असणाऱ्या दोन शक्तिशाली ईव्ही बाजारात येणार
EV मार्केटमध्ये दबदबा वाढवण्यासाठी टाटा मोटर्स दोन नव्या इलेक्ट्रिक एसयूव्ही आणत आहे. या आगामी मॉडेल्समध्ये सिएरा EV सुमारे 500 किमी तर सफारी ईव्ही जवळपास 600 किमीची उत्कृष्ट रेंज देण्याची शक्यता आहे. उत्तम ड्रायव्हिंग रेंज आणि हाय-टेक फीचर्समुळे टाटाच्या या दोन्ही नव्या गाड्यांची ऑटो क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने […]