चालू वर्षात आयटी क्षेत्राला मोठा फटका बसला असून इन्फोसिस, टीसीएस (TCS) आणि एचसीएल सारख्या दिग्गज कंपन्यांचे बाजारमूल्य कमालीचे घटले आहे. दुसरीकडे, रिलायन्सच्या शेअरमध्येही यंदा १७ टक्के घसरण झाली असली, तरी तिने आयटी क्षेत्राच्या तुलनेत आपली पकड मजबूत ठेवली आहे. यामुळेच अव्वल ५ आयटी कंपन्यांचे कम्बाइंड मार्केट कॅप रिलायन्सच्या बरोबरीने आले आहे. या वर्षी आयटी शेअर्समध्ये […]
india
महाराष्ट्रानंतर बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप, ममता बॅनर्जी यांना सर्वात मोठा धक्का, थेट उजवा हातच..
विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यामध्येच त्यांच्या पक्षातील बडे नेते पक्षाची साथ सोडून जात आहेत. ममता बॅनर्जी यांना एका मागून एक मोठे धक्के बसत आहेत. पक्षात मोठी फुट पडली. यादरम्यानच आता पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसला अत्यंत मोठा धक्का बसला. तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला. थेट ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचा उजवा हात मानल्या […]
हिरो-होंडाला टाकले मागे! TVS बनली देशातील सर्वात मोठी टू-व्हीलर कंपनी
टीव्हीएस कंपनीने जून महिन्यात 5,65,417 दुचाकी वाहनांची विक्री करत तब्बल 47 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली आहे. या ऐतिहासिक यशामागे कंपनीची रेकॉर्डब्रेक निर्यात कारणीभूत ठरली आहे. कंपनीने परदेशात 1,72,355 वाहनांची निर्यात केली असून, याच जबरदस्त कामगिरीमुळे टीव्हीएस आता विक्रीच्या बाबतीत भारतात नंबर-1 वर पोहोचली आहे. भारतीय दुचाकी उद्योगात पहिल्यांदाच मोठा बदल झाला आहे. टीव्हीएस मोटर कंपनीने […]
नवऱ्याला बाथरूमच्या फरशी खालीच का गाडलं? रूबीच्या खुलाश्याने फुटला घाम; ती चूक भोवली अन्…. बाथरूम मर्डरचं बिंग कसं फुटलं?
महाराष्ट्रातील सिया गोयल प्रकरणाने महाराष्ट्र हादरून गेला होता. पण सिया गोयल प्रकरणापेक्षाही डेंजर प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील बाथरूम मर्डरने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आरोपी मग तो पुरुष असो की स्त्री कोणत्या लेव्हलपर्यंत जाऊ शकतात हे या प्रकरणातून स्पष्ट झालं आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका महिलेने तिच्या नवऱ्यालाच संपवून टाकलं. त्यानंतर तिने नवऱ्याची […]
एक दिवस उध्दव ठाकरेंना आमच्याकडे यावं लागेल, केंद्रातील बड्या नेत्याचे विधान
हे टायगर ऑपरेशन नाही, ऑपरेशन देवेंद्र फडणवीस नाही, हे तर उद्धव ठाकरेंचे ऑपरेशन झाले आहे आणि एक दिवस उध्दव ठाकरेंना आमच्याकडे यावं लागेल असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. आमदार-खासदार हे आमच्याकडे येत आहेत, 2019 मध्येच आमच्यासोबत यावं असं उद्धव ठाकरेंना आपण सांगितलं होतं. पण ते आले नाहीत, ती त्यांची […]
…अवघ्या 15 दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा…; केंद्र सरकारचा WhatsApp नंतर Telegram ला दणका
भारताने ऑनलाइन पायसरीवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने टेलिग्रामच्या विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टेलिग्रामला 15 दिवसांची अँटी पायरेसी व्यवस्था मजबूत करण्याची योजना आखण्यास सांगितलं आहे. त्यानंतरचा अहवाल सरकारकडे सोपवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारचं म्हणणं आहे की, प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पायरेटेड चित्रपट, ओटीटी कंटेट आणि कॉपीराइट कंटेट शेअर केले […]