तुम्ही घरात असाल अथवा ऑफिसमध्ये किंवा कुठे तरी बाहेर फिरण्यासाठी गेला असाल तुमच्याकडे पाणी पिण्यासाठी एक स्टीलची बॉटल असतेच, आज काल प्रत्येकजण ऑफिसमध्ये पाणी पिण्यासाठी स्टीलच्या बाटलीचा वापर करतो. प्लॅस्टिक बॉटलच्या तुलनेत स्टीलच्या बाटलीने पाणी पिण्याचे अनेक फायदे देखील आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात स्टीलच्या बाटलीला मागणी देखील वाढली आहे. परंतु तुम्ही कधी त्या बाटलीला उलटी […]
india
Kalyan Traffic Jam : कल्याणच्या वाहतूक कोंडीने रंगभूमीला लावला ब्रेक; ‘ऑल द बेस्ट’चा प्रयोग उशिराने सुरू
मुंबईत राहणाऱ्यांसाठी वाहतूक कोंडी हा रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांनाही या समस्येचा दिवसेंदिवस अधिक तीव्र अनुभव येत आहे. किरकोळ कारणावरूनही तासन्तास वाहतूक ठप्प होणे, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागणे आणि महत्त्वाचा वेळ वाया जाणे, हे आता येथील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहे. अनेकदा प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त […]
Train Fire : भल्या पहाटे ट्रेनला भीषण आग, प्रवाशांमध्ये खळबळ; जीव वाचवण्यासाठी अनेकांनी खिडकीतून मारल्या उड्या
बिहारच्या सहरसा जिल्ह्य्यातील सिमरी बख्तियारपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वर उभ्या असलेल्या पॅसेंजर ट्रेनला भीषण आग लागल्याची घटना घडली. समस्तीपूर-सहरसा पॅसेंजर ट्रेनला सोमवारी सकाळी 3. 25 वाजता आग लागली. आग लागल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. ट्रेनमधील काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उड्या मारल्या. प्राथमिक माहितीनुसार, पॅजेंजरला आग ही सुरुवातीला इंजिनला लागली. त्यानंतर ट्रेनच्या तीन […]
Chanakya Niti: या पाच लोकांचा कधीच अपमान करू नका, आयुष्य उद्ध्वस्त होईल, चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बलाढ्य राजघराणं असलेल्या धनानंदाची सत्ता उलथून लावली आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केला. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात तुमच्या आयुष्यात अशी […]
हे झाड घरापासून थोडं दूरच लावा; रात्री असतो सापांचा अड्डा, घरातही घुसू शकतो साप
पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांचा धोका अधिक वाढतो, कारण पावसाळ्यात साप बिळात कमी आणि जमिनीवर जास्त फिरताना दिसतात. तुम्ही अनेकदा पावसाळ्यात तुमच्या घराच्या आसपास साप निघाल्याचं पाहायलं असेल, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी घुसतं त्यामुळे ते बाहेर पडतात. त्यामुळे पावसाळ्यात योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे, जिथे साप निघण्याचा धोका जास्त […]
मोठी बातमी! इराणने अमेरिकेचं नाक दाबताच डोनाल्ड ट्रम्प यांनी गुडघे टेकले; सर्वात मोठी घोषणा
अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा युद्ध चांगलंच पेटलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये काही दिवसांपूर्वी युद्धविराम झाला होता, परंतु त्यानंतर अमेरिकेकडून युद्धविराम संपल्याची घोषणा झाली आणि इराणवर हल्ला करण्यात आला, दरम्यान प्रत्युत्तर म्हणून त्यानंतर लगेचच इराणकडून मध्य पूर्वेत असलेल्या अमेरिकन सैन्य तळांवर हल्ले करण्यात आले. अमेरिकेकडून इराणच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आलं असून, या युद्धात इराणचं […]