वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या साखळी फेरीतील 18 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने लागला आणि कर्णधार स्मृती मंधानाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. यूपी वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमवून 143 धावा केल्या. तसेच विजयासाठी 144 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हे […]
india
मोठी बातमी! अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करण्याची शक्यता, भारतावरही महासंकट, मध्यपूर्वेत प्रचंड तणाव
अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. आता अमेरिकेनं इराणविरोधात थेट युद्धाची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि हल्ला झाला तर बचावासाठी इराणकडून मध्य पूर्वेत टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स, बॅटरी आणि पॅट्रियट डिफेन्स सिस्टीम तैनात करण्यात आली आहे. इराणकडून अमेरिकेला थेट इशारा देखील देण्यात आला आहे, जर आमच्यावर हल्ला […]
‘एआय फॉर ऑल’, एआय क्षेत्रातील दिग्गजांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला कानमंत्र
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवास स्थानी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रमुख सीईओ आणि तज्ज्ञांशी संवाद साधला. फेब्रुवारी महिन्यात भरणाऱ्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटच्या पार्श्वभूमीवर ही उच्चस्तरिय बैठक आयोजित केली होती. या बैठकीचा उद्देश धोरणात्मक सहकार्य वाढवणे, एआय क्षेत्रातील नवकल्पनांचे सादरीकरण करणे आणि भारताच्या एआय मिशनला गती देणे हा होता. यावेळी उपस्थित […]
दिवसातून किती कप कॉफी प्यावी आणि कधी प्यावी?
अनेकांसाठी कॉफी म्हणजे फक्त पेय नसून तो एक एनर्जी डोस आहे. सकाळी उठल्याबरोबर वाफाळलेला कॉफीचा कप घेतल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरू होत नाही. कॉफीमधील कॅफिन आपल्याला इन्स्टंट एनर्जी देते. पण आज आपण दिवसातून किती कप कॉफी प्यावी आणि कधी प्यावी, याबद्दल जाणून घेणार आहोत. मर्यादित प्रमाणात कॉफी पिणे शरीरासाठी औषधासारखे काम करते. कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे मेंदू […]
Bhairu Baba : काजू, बदाम, दूध अन्… दोन JCB च्या मदतीने तयार केला 800 क्विंटल प्रसाद, भैरू बाबाच्या यात्रेची देशात चर्चा!
राजस्थानमधील कोटपुतली भागातील कोहडा गावात एक प्रसिद्ध भैरू बाबा मंदिर आहे. या मंदिराची ख्याती दूरदूरपर्यंत आहे. हे एक जागृत देवस्थान असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच येथे दरवर्षी 30 जानेवारी रोजी मोठी यात्रा भरते. या यात्रेच्या अगोदर 29 जानेवारी रोजी मोठी कलश यात्रा काढली जाते. आता हीच यात्रा आणि भैरू बाबा मंदिराची एका आगळ्यावेगळ्या कारणामुळे चर्चा होत […]
स्वयंपाकघरात डस्टबीन ठेवण्याची योग्य जागा तुम्हाला माहिती आहे का?
किचन हे प्रत्येक घरात सर्वात महत्वाचे स्थान मानले जाते. ही अशी जागा आहे जिथे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य, उर्जा आणि दैनंदिन जीवन जोडलेले आहे. वास्तुशास्त्रात, स्वयंपाकघर देखील अग्नी तत्त्वाशी संबंधित आहे आणि असे म्हटले जाते की येथे ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम घराच्या सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेवर होतो. आजच्या काळात जेव्हा स्वच्छता आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले […]