Income Tax Raid: देशातील अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक आयकर खात्याच्या रडारवर आले आहेत. आयकर चोरीचा मोठा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 22 राज्यातील 46 शहरांमधील 62 रेस्टॉरंटवर संपूर्ण देशात सर्व्हे करण्यात आला. सुरुवाती तपासात जवळपास 408 कोटींची अन्नपदार्थांची विक्री लपवल्याचे उघड झाले आहे. हैदराबाद येथील एका बिर्याणी साखळी पुरवठा व्यावसायिकाची चौकशी करण्यात आली. हे […]
india
Hardik Pandya-Mahieka Sharma : मैदानावर KISS, मिठी मारणं, गळ्यात गळे घालून रोमान्स, हार्दिकची गर्लफ्रेंड माहिका काय करते? कुठून पैसा कमावते?
हार्दिक वर्ल्ड कप विजयानंतर मैदानातच माहिका शर्मासोबत खुल्लम-खुल्ला रोमँटिक होताना दिसला. मैदानात कधी माहिकाला मिठी मारुन आनंद साजरा करताना दिसला. कधी दोघे KISS करताना दिसले. त्यांच्या केमिस्ट्रीची सोशल मीडियावर चर्चा आहे. हार्दिक-माहिकाच्या रोमान्सची चर्चा असताना फॅन्सना हे जाणून घ्यायचं आहे की, हार्दिकची लेडी लव माहिका कोण आहे? आणि काय करते? माहिका शर्मा इंडियन फॅशन इंडस्ट्रीमधील […]
पत्नीने मंत्र्याला नको त्या अवस्थेत रंगेहात पकडलं अन्… राजकारणात मोठी खळबळ
Source link
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
आखाती देशांमधील युद्धामुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे भारतात आणि महाराष्ट्रात त्याचे परिणाम जाणवत आहेत. विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरात असलेल्या नऊ ऑटो एलपीजी पंपांपैकी सात पंपांवरील गॅस संपल्याची माहिती आहे. उपलब्ध असलेल्या पंपांवर गॅस भरण्यासाठी रिक्षाचालकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गेल्या तीन ते चार […]
Oil Crisis : बांग्लादेश शत्रू सारखा वागूनही तेल संकटाच्या काळात भारताने त्यांच्यासाठी घेतला एक मोठा निर्णय
मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धामुळे जगात तेल संकट निर्माण होण्याची भिती निर्माण झाली आहे. इराणकडून आखाती देशांमधील तेल डेपोंवर हल्ले सुरु आहेत. त्यामुळे काही देशांनी आपले तेल प्रकल्प बंद केलेत. त्यामुळे ऊर्जेचा पुरवठा बाधित झाला आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक देश आपल्याकडे तेलाचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून […]
Devendra Fadnavis | आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार, कायद्यात तरतूद करण्यासाठी समिती; मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेत राहुल कुल यांच्या प्रश्नाच्या उत्तरादरम्यान सोशल मीडिया आणि बदनामीच्या वाढत्या समस्येवर भाष्य केले. फडणवीस म्हणाले, “सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग करून कुठल्याही पुराव्याविना बदनामी करण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे, विशेषतः महिलांना याचा त्रास जास्त सहन करावा लागतो.” यासंदर्भात कायद्यात […]