सोशल मिडिया म्हणजे मुक्त व्यासपीठ.. या व्यासपीठावर कधी कोणासोबत सूत जुळवलं जाईल सांगता येत नाही. खासकरून सेलिब्रेंटींच्या बाबतीत सोशल मीडियायवर कायम धुराळा उडत असतो. त्यांच्या खासगी आयुष्याबाबत आणि माहित नसलेल्या घटनांबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगतात. क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल अशाच एका चर्चेमुळे प्रकाशझोतात आला आहे. एका व्हायरल व्हिडीओमुळे नेटकरी त्याचं नातं 33 वर्षांच्या एक बॉलिवूड अभिनेत्रीसोबत […]
cricket
Abhishek Sharma: अभिषेक शर्मासाठी टीम इंडियाचा नियम वेगळा का? भारतीय क्रिकेटपटूने उपस्थित केला प्रश्न
अभिषेक शर्मासाठी 2026 हे वर्ष काही ठरताना दिसत आहे. टी20 संघात त्याचं स्थान कायम असलं तरी त्याची कामगिरी निराशाजनक आहे. इंग्लंड आणि झिम्बाब्वे दौरा त्याच्यासाठी वाईट स्वप्न ठरलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत काही खास करू शकला नाही. इतकंच काय झिम्बाब्वेतही त्याची बॅट काही चालली नाही. त्याची सुमार कामगिरी पाहून हनुमा विहारी याने टीम […]
Shooting World Cup: ईशा सिंहने भारताला मिळवून दिलं सुवर्ण पदक, मनु भाकरच्या खात्यात कांस्य
चीनमध्ये सुरू असलेल्या शूटिंग वर्ल्ड कप स्पर्धेतील महिलांच्या 25 मीटर पिस्टल इव्हेंटमध्ये भारतीय नेमबाजांनी कमाल केली. भारताने या प्रकारात एक नाही दोन पदकं मिळवली. भारताने या प्रकारात सुवर्ण आणि कांस्य पदकाची कमाई केली आहे. (Photo: X) ईशा सिंहने 25 मीटर पिस्टल इव्हेंटमधील अंतिम फेरीत 50 पैकी 40 गुण मिळवून गोल्ड मेडल मिळवलं. चीनची स्पर्धक यूयू […]
वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्मासोबत वैभव सूर्यवंशीने करावी ओपनिंग, दिग्गज खेळाडूने असं सांगितलं कारण…
इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत वैभव सूर्यवंशीची बॅट शांत होती. मात्र झिम्बाब्वे मालिकेत त्याने पूर्ण वसुली केली. त्याने या मालिकेत सर्वाधिक 151 धावा केल्या. त्यामुळे वैभव आता टी20 फॉर्मेटमध्ये फिट बसल्याचं बोललं जात आहे. आता वनडे फॉर्मेटमध्येही त्याला संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनियर यांच्या मते, शुबमन गिलच्या जागी वैभव सूर्यवंशीने रोहित शर्मासोबत […]
IND vs ZIM: 3 मॅचमध्ये फक्त 11 धावा, झिम्बाब्वेविरुद्ध खराब कामगिरीमुळे खचून गेला अभिषेक शर्मा; पण सूर्या दादाने जे केलं त्याचं सर्वत्र कौतुक
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका पार पडली जी भारतीय संघाने जिंकली. भारतीय संघाने जोरदार कमबॅक केला आहे. भारतीय संघाने या मालिकेतील तिन्ही सामने जिंकले. यापूर्वीच्या दोन मालिका गमावल्यानंचर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या मालिकेत वैभव सूर्यवंशीवर विशेष लक्ष होते. तर त्याने या मालिकेत तशी कामगिरीही केली. आता या मालिकेत अभिषेक शर्माला हवी […]
IND vs ZIM: टीम इंडियाचे धन्यवाद…भारताने पराभवाची धुळ चारुनही झिम्बाब्वे कर्णधार सिकंदर रझा असं का म्हणाला?
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेला फारशी कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाने ही मालिका 3-0 ने जिंकली. अखेर कर्णधार श्रेयस अय्यरला त्याच्या नेतृत्त्वात पहिली मालिका जिंकता आली. या मालिकेपूर्वी भारतीय संघावर अनेक टीका होत होत्या. संघाची कामगिरी खूपच ढासळली होती. पण अखेर संघाने जोरदार कमबॅक केला आहे. आता तिसऱ्या […]