सध्या अशोक खरात प्रकरण राज्यभरात चांगलंच गाजत आहे. अशोक खरात याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्याची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीमधून त्याचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. दरम्यान 29 मार्चला त्याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं, त्याला न्यायालयानं पुन्हा एकदा एक एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज एसआयटीकडून त्याच्या […]
IPL 2026 : चाललंय काय? यलो आर्मीला तिसरा झटका, CSK मधून मॅचविनर आऊट
आयपीएल स्पर्धेतील दुसरी सर्वात यशस्वी टीम चेन्नई सुपर किंग्स 19 व्या मोसमातील आपला पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. सीएसके आपल्या मोहिमेतील पहिला सामना सोमवारी 30 मार्च रोजी खेळणार आहे. सीएसकेसमोर सलामीच्या सामन्यात पहिल्या मोसमातील उपविजेता राजस्थान रॉयल्सचं आव्हान असणार आहे. हा सामना गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. मात्र चेन्नईला या सामन्याआधी तिसरा […]
महाराष्ट्रावर मोठं संकट! वादळी वारे… गारपीट अन् मुसळधार; हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा, अलर्ट जारी
राज्यावर अवकाळी पावसाचे संकट ओढावले आहे. राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यासह राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच आता हवामान विभागाच्या अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्याच्या कोणत्या भागात […]
राकेशचा घटस्फोट आणि विशालचं वय… दोघांमध्ये चांगलीच जुंपली, संतापले बिग बॉस, Video व्हायरल
‘बिग बॉस मराठी 6’ शो मध्ये तब्बल 80 दिवस घालवल्यानंतर सर्वच स्पर्धकांना फिनालेपर्यंत जाण्याचे वेध लागले आहे. ‘बिग बॉस मराठी 6’ शो आता अंतिम टप्प्यावर असल्यामुळे अधिक रंजक झाला आहे… आता टॉप 5 पर्यंत कोण पोहोचणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. नॉमिनेशन्समध्ये स्वतःचं नाव येऊ नये म्हणून स्पर्धक पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहे. अशात एका […]
स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनी गाव झालं प्रकाशमान ! नैनीतालमधील या गावात आली वीज
देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 7 दशकं झाली, मात्र 78 वर्षांनीही देशातील काही गावांत वीजेचा मागमूस नव्हता. नैनीताल विधानसभा क्षेत्रातील गोरिया देव गावच्या टोक ग्वाल देव येथेही अशीच काहीशी परिस्थिती होती. मात्र आता जवळपास 78 वर्षांनी वीज आल्याने हे गाव प्रकाशमान झाल्याने, गावकरी आनंदित झाले आहेत. वीजेसारख्या मूलभूत सुविधांपासून दीर्घकाळापासून वंचित असलेल्या गावकऱ्यांसाठी (वीज येणं) हे […]
प्लॅस्टिकच्या डब्यात जेवण म्हणजे मृत्यूला आमंत्रण, शरीराची होते…तुम्हीपण करताय का ही चुक?
२५ मार्च २०२६ रोजी राज्यसभेत जनहिताशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना, भाजपचे राज्यसभा खासदार घनश्याम तिवारी यांनी ढाबे, हॉटेल्स आणि इतर ठिकाणी काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर होत असल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, हे सामान्य प्लास्टिक नसून, इलेक्ट्रॉनिक कचरा किंवा इतर अवशिष्ट प्लास्टिकपासून बनवले जाते. गरम खाणे यात ठेवल्यास मायक्रोप्लास्टिकचे कण खाण्यात […]