दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या आयुष्यातील एका खास टप्प्यात असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचवेळी ती एका नव्या आणि हटके प्रोजेक्टच्या तयारीत व्यस्त आहे. समंथा आता अभिनयासोबतच एका कुकिंग रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ तमिळ’ या शोसाठी समंथाची निवड करण्यात आली आहे. समंथासाठी हा प्रोजेक्ट विशेष महत्त्वाचा आहे, कारण […]
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप: “शिंदेंना मोठं होऊ दिलं नाही”
महत्त्वाची बातमी. देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना मोठं होऊ दिलं नाही असं म्हटलंय जरांगे पाटलांनी. मराठ्यांनी शिंदेंना आणि अजित पवारांना तळहातावर उचललं असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. मला कोणतही राजकारण करायचं नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. शिंदेंना यांनी कधीच वैभव मिळू दिलं नाही कधीच मोठं होऊ दिलेलं नाही कधीच. मराठ्यांच्या पोरांनी अजित दादांना आणि शिंदेंना तळहातावर उचललेत. काही […]
नाना पाटेकर यांच्यासमोरच उत्तर प्रदेशच्या DGP चीं भन्नाट तक्रार, उपस्थितींना हसूच आवरेना! काय केला सवाल?
एका कार्यक्रमादरम्यान नाना पाटेकर यांना उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांनी (DGP) एक भन्नाट तक्रार केली. त्यांच्या या प्रश्नाने या सभेत एकच हास्य पिकला. अर्थात ही तक्रार हिंदी चित्रपटातील पोलिसांच्या भूमिकेविषयी होती. हिंदी सिनेमात अनेकदा गुन्हा घडल्यानंतर अथवा खलनायकाने सगळ्यांना त्रास दिल्यानंतर, मारामारी झाल्यानंतरच पोलीस पोहचतात हे आपण पाहिले आहे. सिनेमात पोलीस गुन्हा घडल्यानंतरच नेहमी उशिरानेच येतात, […]
Train Ticket Rate : रेल्वे तिकीटांचे दर वाढणार ?, IRCTCच्या कमाईवर मोठा परिणाम, सरकार घेणार निर्णय ?
IRCTC UPI Ticket Booking News: जर तुम्ही ट्रेनचे तिकीट बुक करण्यासाठी युपीआयचा वापर करत असाल तर येत्या काळात तिकीटांवर चार्ज लागण्याची शक्यता आहे. कारण युपीआयने तिकिट बुकींगमध्ये वाढ होत असल्याने असे घडणार आहे. आयआरसीटीसीच्या ( IRCTC ) आकड्यांनुसार युपीआयने तिकीट बुक करणाऱ्यांची संख्या अर्ध्याहून अधिक झाली आहे. यामुळे आयआरसीटीसीच्या कमाईवर परिणाम झाला आहे. त्यामुळे युपीआयने […]
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा
मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. महामार्गाचं काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे. रिमझिम पाऊस पडतोय. त्याच्यामध्ये एकेरी वाहतूक जी आहे ती सुरू आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. मोठमोठे ट्रक, ट्रॉलीज ज्या आहेत त्या रस्त्याच्या एका बाजूला आपण या ठिकाणी […]
Chanakya Niti : माणसाने या तीन गोष्टींसाठी कधीच लाजू नये, चाणक्य नेमकं काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. राजा धनानंदाच्या राजदरबारात चाणक्य यांचा अपमान झाला होता, या अपमानाचा बदला घेण्याची प्रतिज्ञा चाणक्य यांनी घेतली होती, त्यानंतर त्यांनी आपल्या कुटनीतीच्या बळावर […]