मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापलं आहे. मनोज जरांगे यांनी 58 लाख नोंदींची प्रमाणपत्रे देण्याची मागणी करत, गरज पडल्यास सरकार पाडण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, ओबीसी समाज ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचं ओबीसी नेते हरिभाऊ तायवाडे यांनी म्हटलं आहे. सरकारने सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये आणि ओबीसी आरक्षणाला 0.01 टक्केही धक्का […]
गॉल कसोटी सामन्यात भारताचा विजय निश्चित! दुसऱ्या डावात इतक्या धावा केल्या तरी बस्स
India vs Sri Lanka: भारत श्रीलंका पहिला कसोटी सामना निर्णायक वळणावर आला आहे. भारताने पहिल्या डावात 462 धावांची खेळी केली होती. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला 284 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची सरशी होती. आता उर्वरित दोन दिवसात कसा खेळ होतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. दोन दिवसात 180 षटकांचा खेळ असून […]
प्राजक्ता माळीने मुंबईतील या प्रसिद्ध मंदिरात जाऊन केली नागदेवतेची पूजा, शेअर केले खास फोटो
श्रावण महिना भगवान महादेवाला प्रिय आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. यंदाच्या श्रावण महिन्याची सुरुवातच एका विशेष योगाने झाली आहे. नागपंचमी आणि श्रावणातील पहिला सोमवार एकाच दिवशी आल्याने भाविकांमध्ये या दिवसाबद्दल विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमीचा सण साजरा होत असून, याच दिवशी श्रावणातील पहिला सोमवारही आला आहे. त्यामुळे शिवभक्तांसाठी हा […]
एका गावचा मुलगा, दुसऱ्या गावची मुलगी,जंगलात भेटले, लोकांनी पकडलं आणि थेट….
आयुष्य सुरळीत सुरू असताना कधी काय होईल, हे कधीच सांगता नाही. त्यात तुम्ही समाजातील पारंपरिक प्रथेच्या विरोधात एखादं पाऊल उचललं. तर समाजातील लोकच शिक्षा द्यायला मागे पुढे येतात. देशातील विविध भागात शिक्षा देण्याची प्रथा सुरू आहे. झारखंडच्या एका तरुणासोबतही एक धक्कादायक प्रकार घडलाय. दुसऱ्या गावात असलेल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाचं लोकांनी लग्नच लावून दिल्याचा धक्कादायक […]
Hema Malini : सनी देओलच्या ‘बटवारा 1947’वर हेमा मालिनींची प्रतिक्रिया; दिला खास संदेश
बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याचा बहुचर्चित ‘बटवारा 1947’ हा चित्रपट गेल्या आठवड्यात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बऱ्याच लोकांना हा चित्रपट आवडला असून त्याचं खूप कौतुकही केलं जात आहे. 14 ऑगस्टला रिलीज झालेल्या या चित्रपटाने अनेकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या चित्रपटात माणूसकी, प्रेम आणि धार्मिक सीमांच्या […]
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यावर असताना एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी इथेच राहणार,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्याने राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. फडणवीस यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे विरोधकांवरही निशाणा साधला. “अनेक रिकामटेकडे लोकांना माझ्याविषयी चर्चा करायला आवडतात,” असे ते म्हणाले. मात्र, अशा […]