आचार्य चाणक्य यांनी काही मोलाचे आणि महत्त्वाचे संदेश दिलेले आहेत. यापैकी पहिला संदेश हा गुपित राखण्याबद्दल आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीसोबत शेअर करू नका. तुमची कमजोरी आणि गुपिते शक्य तितकी स्वतःपुरती ठेवा. विश्वास ठेवताना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा. चुकीच्या व्यक्तीला सांगितलेले गुपित भविष्यात तुमच्याविरुद्ध वापरले जाऊ शकते, असा मोलाचा सल्ला चाणक्य देतात. आचार्य चाणक्य यांनी […]
Today Horoscope : पैसा, पद, प्रतिष्ठा…19 ऑगस्टला नशीब पालटणार, 5 राशींच्या आयुष्यात काय घडणार?
Horoscope for 19 August 2026 : आज कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक बाबतीत दिवस चांगला राहील. कुटुंबासोबत आनंदाचा वेळ मिळेल. एखाद्या जुन्या मित्राची किंवा व्यक्तीची भेट होऊ शकते. महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. मनातील संभ्रम दूर होऊन आत्मविश्वास वाढेल. वृषभ: रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. पैशांशी संबंधित निर्णय विचारपूर्वक […]
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतील समस्या पुन्हा ऐरणीवर आल्याचा दावा करत बारामतीकरांनी पवार कुटुंबीयांना खुलं पत्र लिहिलं आहे. विकासकामांकडे लक्ष देण्यासोबतच वाढत्या गुन्हेगारीवरही तातडीने लक्ष देण्याचं आवाहन या पत्रातून करण्यात आलं आहे. शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या नावे हे आवाहन करण्यात आलं असून, “अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी झाली,” अशी भावना पत्रातून व्यक्त करण्यात आली […]
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
कपिल सिब्बल यांनी केलेल्या आरोपांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तत्कालीन परिस्थितीच्या आधारे आणि कायद्याच्या चौकटीत राहून योग्य तो निर्णय दिल्याचं नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे. “कपिल सिब्बल आपल्या अशीलासाठी युक्तिवाद करत आहेत. त्यांना जी बाजू मांडायची आहे, ती ते मांडतील. मात्र, कपिल सिब्बल यांचं मत म्हणजे कोर्टाचं मत नाही,” असं नार्वेकर म्हणाले. […]
मीरा-भाईंदर ते वसई-विरार मेट्रो-१३ ला मंजूरी, पुण्यात रिंग रोडलाही मान्यता, प्रवासाचा वेग वाढणार
मीरा- भाईंदर ते वसई-विरार मेट्रो १३ मार्गिकेला राज्य सरकारने मंजूरी दिली असून या २५.०३ किमीच्या या मार्गिकेसाठी १७,७२४ कोटी रुपयाच्या खर्च येणार असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून ही मार्गिका जाणार असून मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांचा प्रवासाचा अर्धा वेळ ही मेट्रो-१३ वाचविणार आहे. या मार्गिकेचा २१.७८ किमीचा मार्ग एलिवेटेड तर ३.२५ किमीचा मार्ग भुयारातून जाणार असून […]
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावरून मराठा समाजातील नेते आक्रमक झाले आहेत. मुंबईत वाघमारे जिथे दिसतील, तिथे त्यांना ठोकणार, असा इशारा महेश डोंगरे यांनी दिला आहे. तर वाघमारेंना मारहाण करणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याची घोषणा कपिल कोरके यांनी केली. कपिल कोरके यांनी वाघमारेंनी मराठा समाजातील माता-माऊली, महिला आणि मुलींची माफी मागावी, अशी मागणी […]