PF खात्यात नॉमिनी जोडणे अनिवार्य आहे, तरीही अनेक खाती याशिवाय पडून आहेत. खातेधारकाच्या मृत्यूनंतर वारसदार नसल्यास क्लेम मिळवण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची होते. EPFO च्या नवीन तरतुदींनुसार, कुटुंबातील सदस्य सक्षम न्यायालयाकडून मिळालेले वारस हक्क प्रमाणपत्र दाखवून जमा रक्कम आणि पेन्शनचे पैसे मिळवण्यासाठी कसा क्लेम करू शकतात, याचे सविस्तर नियम खालीलप्रमाणे आहेत. PF ही केवळ पगारदार लोकांसाठी बचत […]
बँकेपेक्षा जास्त कमाई! जून 2026 मध्ये NBFC FD मध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी, पाहा लेटेस्ट व्याजदरांची यादी
जागतिक बाजारातील चढ-उतार आणि बदलत्या आर्थिक वातावरणात सुरक्षित आणि खात्रीशीर उत्पन्नासाठी NBFC मधील मुदत ठेवी गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत. जून 2026 मध्ये बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स आणि मुथूट कॅपिटल सारख्या टॉप कंपन्यांनी आपले नवे व्याजदर जाहीर केले असून, बँक एफडीपेक्षा अधिक नफा मिळवण्याची ही नामी संधी आहे. तुम्ही केवळ तुमचे पैसे गुंतवण्यासाठी बँक एफडीचा अवलंब […]
ना शाहरुख, ना रजनीकांत, या अभिनेत्याने एका चित्रपटासाठी घेतलं 325 कोटी रुपये मानधन
Bollywood Actor : भारतीय चित्रपटसृष्टी आज जागतिक पातळीवर नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. चित्रपटांचे बजेट वाढत असतानाच कलाकारांच्या मानधनातही अभूतपूर्व वाढ होत आहे. अशातच अभिनेता रणवीर सिंहने कमाईच्या बाबतीत असा पराक्रम केला आहे, ज्यामुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. एका चित्रपट प्रकल्पातून तब्बल 325 कोटी रुपयांची निव्वळ कमाई करत रणवीरने भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठा […]
ज्या जागेवर नमाज पठण, तेथे पंतप्रधान मोदींचा 35 हजार लोकांसोबत मोठा इतिहास, काँग्रेस नेत्याचा आक्षेप कारण…
नुकतात अंतराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगचं महत्त्व जनतेला पटवून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या वर्षी पश्चिम बंगाल, कोलकाता येथे जनतेसोबत योग दिवस साजरा केला. पण आता यामुळे नव्या वादाची सुरुवात झाली आहे. वादाची सुरुवात कोलकाता येथील रेड रोडवरून झाली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रेड रोडवर फक्त […]
या देशात फोन, सायकल आणि लगेज लॉक न लावता ठेवतात, कारण रंजक
आजच्या कलियुगात तुमचे पाकिट आणि मोबाईल कधी प्रवासात लंपास होईल याची गॅरंटी नसते.लोकल ट्रेनच्या प्रवासात सतत आपले लक्ष पाकिट आणि मोबाईलच्या सुरक्षेकडे असते. अशा या घोर कलियुगात देवस्थानातील गर्दीत, मोठ्या सोहळ्यात, जेथे गर्दी जमते तेथे पाकिटमार हमखास हातसाफ करुन जातात. मात्र, एक देश असा आहे ज्या देशात फोन, सायकल आणि बॅग सामान लोक लॉक न […]
Vaibhav Sooryavanshi: अरे ही तर अफवा आहे…श्रीलंकेला गपगार केल्यानंतर वैभव सूर्यवंशी काय म्हणाला?
दांबुला येथे श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम सामना जिंकून भारताने त्रिकोणीय मालिका जिंकली. या सामन्यात वैभव सूर्यवंशी भारत ‘अ’ संघाच्या विजयाचा नायक ठरला. त्याने 29 चेंडूंमध्ये 94 धावांची धडाकेबाज खेळी करून भारत ‘अ’ संघाला 378 धावांपर्यंत पोहोचण्यास मदत केली आणि श्रीलंका ‘अ’ संघाला 66 धावांनी मागे टाकले. वैभवने काल केवळ 11 चेंडूंत […]