प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि त्याची पत्नी रश्मिका मंदाना यांनी लग्नानंतर हाती घेतलेल्या सामाजिक कार्याचं चाहत्यांकडून प्रचंड कौतुक होत आहे. लग्नानंतर या नवदाम्पत्याने आधी विविध शहरांमध्ये गरीबांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरित केली आहे. यासाठी विजय आणि रश्मिका यांनी रविवारी तेलंगणामधल्या अचमपेट मंडळातील थुम्मनपेट गावाला भेट दिली. ‘द […]
नितीन गडकरी यांची रात्री 8 वाजता स्वाक्षरी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोलऐवजी इथेनॉल पण..
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या कार्यक्रमात बोलताना मोठी घोषणा केली. केंद्र सरकारने 100% इथेनॉल इंधनाला हिरवा कंदील दाखवला आहे. इराण आणि अमेरिका युद्धात पेट्रोलचे दर सातत्याने वाढताना दिसले. भारत पेट्रोल-डिझेलकरिता खाडी देशांवर अवलंबून आहे. मात्र, त्याचा पर्याय म्हणून इथेनॉलकडे बघितले जातंय. याबाबत केंद्र सरकार महत्वाची पाऊले उचलली जात आहेत. पेट्रोलवरील पर्याय म्हणून इथनॉलकडे बघितले […]
संध्याकाळी दारात बसण्याची चूक करताय? जाणून घ्या काय होतील दुष्परिणाम
हिंदू धर्मात घराला मंदिराचा दर्जा दिलेला आहे. घर स्वच्छ असेल तर, घरात लक्ष्मी येते असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे घराच्या मुख्य दरवाजाचं देखील फार मोठं महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत घराला आणि त्याच्या प्रत्येक भागाला स्वतःचे पावित्र्य आणि महत्त्व आहे. विशेषतः घराचा मुख्य दरवाजा, ज्याला सिंहद्वार असं देखील म्हटलं जातं, घराचा मुख्य दरवाजा केवळ प्रवेशद्वारच नाही तर […]
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच… इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसलं तिकडे स्वबळाची भाषा; राजकारणात मोठं वादळ?
सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत, विशेषतः भाजप आणि शिंदे गटात, बिनसल्याचं दिसत आहे. फक्त सांगलीतच नाही तर नवी मुंबईत पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवरूनही मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडून सांगलीतील निवडणुकीत स्वबळाची भाषा करण्यात येत असल्याने शिंदे गटात नाराजी वाढली आहे. यावरून राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. “आम्हालाही वेगळा विचार […]
Vaibhav Sooryavanshi : दुसऱ्या सामन्यात अपेक्षा जागवल्या पण आज श्रीलंकेविरुद्ध वैभव सूर्यवंशी पुन्हा फेल
टीम इंडियाचा स्टार प्लेयर वैभव सूर्यवंशी आज श्रीलंका ए विरुद्ध तिसऱ्या सामन्यात पुन्हा अपयशी ठरला. दांबुलाच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत अ आणि श्रीलंका अ संघात सामना सुरु आहे. श्रीलंका अ ने टॉस जिंकून पहिली फिल्डिंग घेतली. श्रीलंका, भारत आणि अफगाणिस्तान या तीन देशांच्या ‘अ’ संघात तिरंगी मालिका सुरु आहे. भारतासाठी आजचा सामना महत्वाचा आहे. कारण फायनलमध्ये […]
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं? भाजप नेता म्हणाला, महायुतीत सगळं…
नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकृत निमंत्रण पत्रिकेवरून राज्याचं राजकारण तापलं आहे. नवी मुंबई येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव दिसत नसल्याचं सांगितलं जात आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. यावरूनच आता एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून […]