सरकारतर्फे देशातील जनतेला रेशन वाटप केले जाते, आता देशाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली आणि रेशन व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा (दुरुस्ती) विधेयक, 2026 चा मसुदा जाहीर केला आहे. या मसुद्यात अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत रेशन वितरणाच्या पद्धतीत बदल करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सरकारचे म्हणणे आहे की या बदलाचा उद्देश अन्न […]
‘या’ 5 ठिकाणी जेवण करणे अशुभ, असं करताय तर आजच व्हा सावध, कारण…
आजच्या जीवनशैलीमुळे आपण कुठेही काहीही खाऊ लागलो आहोत. हे सोपं वाटतं आणि वारंवार जेवण्यासाठी एकाच जागी बसण्याची गरज नसते. व्यवहारात हे योग्य वाटत असलं तरी वास्तुशास्त्रानुसार ही पद्धत चुकीची आहे. अनेकदा असे दिसून येते की लोक पलंगावर बसून जेवतात. जे वास्तुशास्त्रानुसार योग्य नाही. यामुळे तुमच्या आरोग्याला आणि आर्थिक स्थितीला हानी पोहोचू शकते. शिवाय, पलंगावर बसून […]
Ketan Agarwal Case: मोठी अपडेट! पोलिसांसमोर सिया गोयलने थेट… केतन अग्रवाल प्रकरणात खळबळजनक माहिती
पुण्यातील व्यापारी केतन अग्रवालच्या हत्येच्या प्रकरणात मोठे वळण आले आहे. केतनच्या हत्येचा आरोप त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रेमी चेतन चौधरीवर करण्यात आला आहे. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिस कोठडीत असलेल्या सिया आणि चेतनने मोठे विधान केले आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि या प्रकरणाचे तपास अधिकारी […]
प्रिन्स ठरला किंगपेक्षा भारी, ICC वनडे रँकिंगमध्ये गिलचा फायदा, तर कोहली मोठे नुकसान
आयसीसीने नवीनतम एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. फलंदाजीच्या यादीत भारतीय संघाचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे. कर्णधार शुभमन गिलने दुसरे स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत न खेळल्याचे परिणाम विराट कोहलीला भोगावे लागले आहेत. मागील मालिकेत शतके झळकावल्याचा फायदा इशान किशन आणि यशस्वी जयस्वाल यांना झाला आहे. दोन्ही फलंदाजांनी लक्षणीय प्रगती केली आहे. भारतीय […]
आचार्य चाणक्य म्हणतात, शक्य तितक्या गोष्टी गोपनीय ठेवा…, कोणावर आंधळेपणाने विश्वास ठेवताना ‘हे’ विचार नक्की करा
आजच्या या स्मार्ट युगात आपण देखील स्मार्ट राहिलं पाहिजे… कारण हिच काळाची गरज आहे. चाणक्यांनुसार, कधीकधी आपण इतरांना सांगितलेल्या गोष्टींमुळे भविष्यात आपल्याला त्रास आणि नुकसान होऊ शकते, तर कधीकधी आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे, काही रहस्ये अगदी जवळच्या लोकांनाही सांगू नयेत. अशा गोष्टी शक्य तितक्या गोपनीय ठेवणेच उत्तम. आचार्य चाणक्य नेहमी सांगतात, समोरचा व्यक्ती […]
15 लाख घरांची मोठी घोषणा! जयकुमार गोरेंचं विधानसभेत मोठं आश्वासन, म्हणाले…
घरकुल योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात विधानसभेत आज महत्त्वपूर्ण चर्चा झाली. विशेषतः वन विभागाच्या जागांवरील घरकुलांच्या प्रश्नावर सत्ताधारी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेना नेते निलेश राणे यांनी वनखात्याच्या जमिनीवर घरकुल बांधणे अत्यंत कठीण असल्याचे सांगत या प्रक्रियेसमोरील कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणींचा उल्लेख केला. यावेळी भाजप नेते नितेश राणे यांनी सरकारी जागा उपलब्ध असल्यास लाभार्थ्यांना घरे बांधून देण्यास […]