भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसरा टी-20 सामना इंग्लंडने जिंकला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 190 धावा केल्या. तर इंग्लंडच्या संघाने 19 षटकांतच 191 धावा केल्या. कालच्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांची खूप दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाली […]
प्रचंड मोठे बंड, पाकिस्तानची झोपच उडाली; थेट सरकारला आव्हान दिल्याने अचानक मोठं संकट!
POK People Protest : पाकिस्तानात महागाई, गरिबी, भूकबळी या समस्या खूप जुन्या आहेत. पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून या समस्यांतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अद्याप त्यांना यातून यश आलेले नाही. आर्थिक पातळीवर डबघाईला आलेला असताना पाकिस्तानच्या भारताविरोधातील कुरापत्या काही कमी होत नाहीत. पाकिस्तानात पोसल्या जाणाऱ्या दहशतवादाचा भारतालाही फटका बसत आलेला आहे. परंतु आता मात्र पाकिस्तानपुढे […]
‘खाशाबा’ चित्रपटात संभाजीराजे छत्रपतींची भूमिका; टीझर पाहून नेटकऱ्यांनी लगेच ओळखलं
नागराज मंजुळे यांच्या ‘खाशाबा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच सर्वत्र त्याचीच जोरदार चर्चा होऊ लागली. स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी प्रवासावर हा चित्रपट आधारित आहे. ‘खाशाबा’च्या टीझरमध्ये जरी मुख्य कलाकाराचा चेहरा दाखवण्यात आला नसला तरी इतर सर्व कलाकारांची झलक पहायला मिळाली. नागराज […]
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका? खळबळजनक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, त्या चौथी पास…
मोठी बातमी समोर आली आहे, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आल्याची एक कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे, या कॉल रेकॉर्डिंगमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ‘त्या चौथी पास जरांगेला तर गोळी मारायला लागतेय’ असे म्हणत या कॉल रेकॉर्डिंगमध्ये जरांगे पाटील यांना शिविगाळ देखील करण्यात आली आहे. या कॉल रेकॉर्डिंगची […]
IND vs ENG: ‘त्याला शिकण्याची फार गरज आहे’ पराभवाचे खापर श्रेयसने एकट्यावर फोडले; थेट नावाचा उल्लेख करत झापलं
टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी दिली. सूर्यवंशीच्या पदार्पणाच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि 190 धावा केल्या. पण वैभवचे पदार्पणही भारतीय संघाला वाचवू शकले नाही. त्यानंतर, जेव्हा इंग्लंडला 24 चेंडूंमध्ये 49 धावांची गरज होती, तेव्हा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने निर्णायक क्षणी सहा चेंडूंमध्ये 29 धावा दिल्या. यामुळे […]
इराणच्या अचानक निर्णयाने जगाला दणका, होर्मुझवर गुपचूप…भारतापुढेही मोठं संकट!
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जग होरपळले. भारतालाही इंधनाच्या टंचाईची सामना करावा लागला. सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात 60 दिवसांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, अमेरिकेसोबत युद्ध झाल्यानंतर आता इराणने वेगळा पवित्रा घेतला आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा जगाचे टेन्शन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेसोबतच्या युद्धानंतर इराण आता […]