अभिनेता सलमान खानचा भाऊ सौहेल खानने 2020 मध्ये पत्नी सीमा सजदेहशी घटस्फोट घेतला. लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर या दोघांनी हा कठीण निर्णय घेतला होता. सोहैलपासून विभक्त झाल्यानंतर सीमा अनेकदा याविषयी विविध कार्यक्रमांमध्ये आणि मुलाखतींमध्ये मोकळेपणे व्यक्त झाली. मात्र आता सोहैल खानची पहिल्यांदा प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘अलायन्स’ या शोमध्ये सोहैल आणि सीमा दोघं एकत्र दिसले. नुकताच […]
Uniform Civil Act: मोठी बातमी! समान नागरी कायद्याची तारीख ठरली! समिती स्थापन, कोण आहेत अध्यक्ष? मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणी
Maharashtra Uniform Civil Code Update: समान नागरी कायद्याच्या दृष्टीने राज्य सरकारने मोठे पाऊल टाकले. यापूर्वी समान नागरी कायदा करण्यासाठी समिती गठीत करण्याची घोषणा करण्यात आली होती. तर आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समितीची घोषणा केली. या समितीचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांची माहिती दिली. ही समिती येत्या सहा महिन्यात अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे. […]
IND vs ENG: मालिका पराभव झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरचा संताप, काय चुकलं ते सांगितलं
भारतीय संघाने आयर्लंडनंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका गमावली आहे. चौथ्या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 159 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान इंग्लंडने 13.5 षटकात 1 गडी गमवून पूर्ण केलं. या पराभवानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर बोट दाखवलं जात आहे. कारण आयर्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर इंग्लंडविरुद्ध दुसरं अपयश आहे. श्रेयस अय्यरने हातात धुरा घेतल्यापासून पाचवा पराभव झाला […]
IND vs ENG: बीसीसीआय अॅक्शन मोडवर, आता कारवाई होणार, इंग्लंडविरुद्ध खराब कामगिरी केल्यामुळे थेट संघाचा….
2023 पासून, पाकिस्तान क्रिकेटमध्ये कर्णधार बदलले जात आहेत. पीसीबीने एकदिवसीय आणि टी-20 कर्णधार अनेक वेळा बदलले आहेत. 2023 मध्ये, शान मसूदने बाबर आझमची जागा कसोटी कर्णधार म्हणून घेतली. त्याची जागा पुन्हा एकदा बाबरने घेतली आहे. भारतीय क्रिकेट संघाला उपकर्णधारांच्या बाबतीत अशाच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. टी-20 आणि कसोटी क्रिकेट या दोन्हीमध्ये उपकर्णधार वारंवार बदलले […]
IND vs ENG : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आणखी एक मालिका पराभव, इंग्लंडने मालिका 3-0 ने जिंकली
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. चौथ्या सामन्यानंतर भारताने मालिका 3-0 ने गमावली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताची हाराकिरी सुरूच आहे. आयर्लंडविरुद्धची मालिका 0-2 ने गमावली होती. आता पाच सामन्यांची टी20 मालिका चौथ्या सामन्यानंतर गमावली आहे. श्रेयस अय्यर नाणेफेकीच्या बाबतीत लकी ठरला. पण विजय काही मिळाला नाही. अपेक्षेप्रमाणे कौल लागून आणि हवा […]
पावसातील प्रचंड रोमँटिक गाणं, जे 52 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आजही पाऊस पडताच…
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक गाणी त्यांच्या सुरेल चाली आणि अर्थपूर्ण शब्दांमुळे अजरामर ठरली आहेत. मात्र, काही गाणी त्यामागील रंजक किस्स्यांमुळेही कायम चर्चेत राहतात. 1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अजनबी’ चित्रपटातील ‘भीगी भीगी रातों में’ हे असेच एक सदाबहार रोमँटिक गाणे असून, तब्बल 52 वर्षांनंतरही त्याची लोकप्रियता कायम आहे. हे गाणे राजेश खन्ना आणि झीनत अमान यांच्यावर चित्रित […]