गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि उपनगरातही पावसाच्या सरी कोसळताना पहायला मिळत आहेत. ठाणे आणि पालघरच्या काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. अशातच आता पालघरमधील काही भागाला उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी […]
लॉन्चपूर्वी टोयोटाने वाढवला सस्पेन्स! नव्या जनरेशनच्या ‘Hilux’ चा पहिला टीझर आला समोर
टोयोटा कंपनी भारतीय बाजारात लवकरच एकापाठोपाठ एक दमदार गाड्या सादर करण्याच्या तयारीत आहे. २८ जुलैला नवीन ‘Hilux’ लॉन्च केल्यानंतर, कंपनी आपली लोकप्रिय SUV ‘Fortuner’ आणि ‘Land Cruiser’ चे नवीन मॉडेल्स देखील सादर करणार आहे. नवीन हायलिक्समध्ये प्रीमियम केबिन आणि मोठा टचस्क्रीन डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. टोयोटा 28 जुलै रोजी भारतीय बाजारात आपल्या लोकप्रिय लाइफस्टाइल पिकअप […]
ही तर शुद्ध डिक्टेटरशिप आहे, संजय राऊत सरकारवर संतापले, नेमके प्रकरण काय ?
नीट पेपर फुटी प्रकरणात दिल्लीतील जंतरमंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरु केले. त्यानंतर २१ व्या दिवशी सरकारने त्यांना रुग्णालयात उचलून नेले. त्यानंतर दिल्लीत गेले काही दिवस आंदोलन पेटले आहे. काँग्रेसने काल आणि आज संसदेच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे आंदोलन करीत सरकारला आव्हान दिले आहे. मात्र, या आंदोलनात विद्यार्थ्यांना लाठीमार […]
कारमध्ये कोणत्याही रंगाचा कुलंट टाकला तर चालेल का? लाल, हिरव्या आणि निळ्या कुलंटबद्दलचा संभ्रम दूर करा!
तुम्ही तुमच्या कारमध्ये वेगवेगळ्या रंगांचे कुलंट एकत्र (Mix) करण्याची चूक करत असाल, तर वेळीच सावध व्हा. वेगवेगळ्या रंगांच्या कुलंटमध्ये वेगवेगळ्या रासायनिक घटकांचा वापर केलेला असतो. हे एकत्र केल्यास रासायनिक प्रक्रिया होऊन एक जाड थर (स्लज) बनतो, ज्यामुळे कारची कूलिंग सिस्टीम पूर्णपणे खराब होऊ शकते. कारचे इंजिन दीर्घकाळ चांगल्या स्थितीत ठेवण्यात कूलंट महत्त्वाची भूमिका बजावते. हे […]
विद्यार्थ्यांच्या स्कुल बॅगवर मुख्यमंत्री फडणवीस आणि दिवंगत अजित दादा यांचे एकत्र फोटो
विद्यार्थ्यांच्या स्कुल बॅगवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे दिवंगत अजित दादा यांचे एकत्र फोटो पहायला मिळाले. विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री फडणवीस आणि दिवंगत अजितदादा यांच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी उपक्रम राबवला. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत अजीत दादा यांचे फोटो असलेल्या स्कुल बॅगचं वितरण करण्यात आलं. राष्ट्रवादीचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून गडचिरोली […]
पूजेनंतर दिवा किती वेळ जळू द्यावा? धार्मिक महत्त्व, नियम आणि शास्त्रीय दृष्टिकोन
भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला अत्यंत पवित्र आणि शुभ स्थान दिले गेले आहे. कोणतेही धार्मिक कार्य, पूजा, सण किंवा शुभ प्रसंग असो, सुरुवात बहुतेक वेळा दीपप्रज्वलनाने केली जाते. “तमसो मा ज्योतिर्गमय” म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश भारतीय परंपरेत दिव्याच्या माध्यमातून व्यक्त केला जातो. देवघरात लावलेला दिवा केवळ प्रकाश देणारे साधन नसून तो श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा, शांती आणि […]