भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना 15 ऑगस्टपासून आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडिया कसून सराव करत आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरी गाठायची तर ही मालिका 2-0 ने जिंकणं भाग आहे. पण मागच्या तीन महिन्यातील चुका पाहता क्रीडाप्रेमींचं टेन्शन वाढलं आहे. यामुळे श्रीलंका कसोटी मालिका […]
Archives for August 2026
रोजच्या ब्रेकफास्टमध्ये ‘या’ आरोग्यदायी पदार्थांचा करा समावेश
सकाळचा नाश्ता हा आपल्या दिवसाचा पहिला आहार असतो आणि म्हणूनच तो तुमच्या आरोग्यासाठी आणि दिवसभरातील ऊर्जेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रात्रभर काहीही न खाल्ल्यानंतर शरीराला पुन्हा ऊर्जा आणि आवश्यक पोषक तत्वांची गरज असते. एक संतुलित आणि पौष्टिक नाश्ता शरीराला दिवसभर काम करण्याची शक्ती देतो आणि तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करतो. मात्र, नाश्ता […]
श्रीमंत असो किंवा गरीब, प्रत्येकाच्या लग्नात हे गाणं वाजतच, एकदा लागलं की महिलापण धरतात ठेका, 49 वर्षांपासून सुपरहिट
लग्नसमारंभ म्हटला की डीजेवर कोणते गाणे सर्वाधिक वाजते असा प्रश्न अनेकांना पडतो. आज अनेक नवीन आणि व्हायरल वेडिंग गाणी येत असली तरी जवळपास 49 वर्षांपूर्वीचे गाणं जे श्रीमंत असो किंवा गरीब प्रत्येकाच्या लग्नात ऐकायला मिळतेच. हे गाणं म्हजणे 'आज मेरे यार की शादी है' हे गाणं आजही भारतीय लग्नसोहळ्यांमध्ये सर्वाधिक पसंतीचे गाणं मानले जाते. वराची […]
पेट्रोलनंतर आता विमानाच्या इंधनातही इथेनॉल मिसळणार? सरकारकडून मोठी अपडेट, खरं काय ते सांगून टाकलं
पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण (ई20) कार्यक्रमामुळे भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीवरील खर्चात दरवर्षी सुमारे 4 अब्ज डॉलर्स (सुमारे 38,000 कोटी रुपये) वाचू शकतात. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने राज्यसभेत ही माहिती देताना सांगितले की, इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रम देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि परकीय चलन बचतीसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. आता पेट्रोलनंतर विमानात वापरणाऱ्या […]
शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात काय फरक आहे? जाणून घ्या मोठा फरक
श्रावण महिना हा भगवान शिव यांच्या उपासनेसाठी सर्वात पवित्र मानला जातो. या संपूर्ण महिन्यात देशभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. भक्त भगवान शिव यांना जलाभिषेक करताना पाणी, दूध, बेलपत्र, धोतरा, भांग आणि विविध पूजासाहित्य अर्पण करतात. मात्र, अनेकांच्या मनात एक प्रश्न कायम असतो की, शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यात नेमका काय फरक आहे? दोन्ही भगवान […]
एकेकाळी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अरुण गोविल यांना आता ‘रामायण’साठी फक्त इतकी फी
रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारून घराघरात पूजनीय ठरलेले अभिनेते अरुण गोविल आता पुन्हा एकदा पडद्यावर रामायणाची गाथा साकारत आहेत. मात्र यावेळी ते श्रीराम यांच्या भूमिकेत नव्हे तर राजा दशरथ यांच्या भूमिकेत आहेत. ऐंशीच्या दशकात जेव्हा दूरदर्शनवर 'रामायण' ही मालिका प्रसारित व्हायची, तेव्हा एका एपिसोडचा खर्च जवळपास नऊ लाख रुपये […]