वास्तूशास्त्रानुसार घराचा प्रत्येक कोपरा खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो. लोकं वास्तूनुसार घरातील मुख्य दरवाजा, बेडरूम किंवा स्वयंपाकघर हे योग्य प्रमाणे बांधतात. तसेच त्यामध्ये कोणत्या वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात हे देखील वास्तूनुसार ठरवतात. जेणेकरून त्यांचा चांगला परिणाम कुंटूबातील सदस्यांवर होतो. पण अनेकदा काहीजण बाथरूमकडे दुर्लक्ष करतात. वास्तूशास्त्रानुसार बाथरूमलाही खूप खास मानले जाते. बाथरूम हे घरातील […]
Archives for July 2026
तुमच्याही घरी रोज भांडणं आणि किरकिर होतेय? तर आजच ‘या’ सोप्या वास्तु टिप्सचा करा अवलंब
धावपळीच्या आणि थकवणाऱ्या दिवसानंतर घरी आल्यावर शांतता मिळते. पण कधीकधी सर्व काही ठीक वाटत असतानाही घरात तणाव, कुरबुर आणि विनाकारण भांडणे सुरू होतात. कुटुंबातील सदस्यांमधील सलोखा बिघडतो आणि मन सतत अस्वस्थ राहते. पण तुम्हाला माहित आहे का की यामागे तुमचे नशीब किंवा स्वभाव नसून घरातील वास्तूदोषाचा परिणाम देखील असू शकतो. वास्तूशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या काही वस्तू […]
अमित शहांना पोलिसांशी फोनवर बोलताना मी पाहिलंय…; भाजप, संघाची माफी कधीच मागणार नाही, पत्रकार परिषदेत राहुल गांधी आक्रमक
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनात बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सीजेपीच्या आंदोलनावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे, अमित शाह यांनीच कारवाईचे आदेश दिले होते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या या आरोपानंतर संसदेत वातावरण चांगलंच तापलं, सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली, राहुल गांधी […]
काहीच फरक पडला नसता…! बुमराहची श्रीलंका कसोटी मालिकेसाठी झालेली निवड अश्विनला खटकली
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप 2027 स्पर्धेतील महत्त्वाच्या असलेल्या श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघ जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून मालिकेत जय पराजयावर विजयी टक्केवारी अवलंबून आहे. 15 ऑगस्टला भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना होणार आहे. यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने संघाची घोषणा केली आहे. पण या संघात जसप्रीत बुमराहचा नाव […]
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आंदोलनातील महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर पोलिसांकडून कारवाई झाल्याचा आरोप केला. या प्रकरणात अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीत आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात […]
आता मोदींच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचा राजीनामा? राहुल गांधींनी समोर आणलं असं काही की…देशात एकच खळबळ!
Rahul Gandhi : सीजेपीचे आंदोलन संपलेले असले तरीही 20 जुलै रोजी सीजेपीच्या नेतृत्त्वात झालेल्या आंदोलनाचा मुद्दा अजूनही संपलेला नाही. या आंदोलनावर पोलीस तसेच सुरक्षा दलाच्या जवांना मोठा लाठीमार केला होता. या लाठीमारात अनेक तरुण विद्यार्थी जखमी झाले होते. विद्यार्थ्यांवरील आंदोलनात पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केला, असा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जातोय. असे असतानाच लोकसभेचे विरोधी […]