
अलीकडे घडलेल्या पेपर फुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भरती परीक्षा अधिक सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने काही महत्वाची पावलं उचलली आहेत. राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. टास्क फोर्सकडून राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा अभ्यास करण्यात येणार आहे. आवश्यक सुधारणा काय सुचवता येतील, त्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply