• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भरती परीक्षा सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने उचललं महत्वाचं पाऊल

September 8, 2026 by admin Leave a Comment


अलीकडे घडलेल्या पेपर फुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भरती परीक्षा अधिक सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने काही महत्वाची पावलं उचलली आहेत. राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. टास्क फोर्सकडून राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा अभ्यास करण्यात येणार आहे. आवश्यक सुधारणा काय सुचवता येतील, त्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे.

(बातमी अपडेट होत आहे)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Shivendraraje Bhosle: उगीच डिवचू नका… शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा कुणाला इशारा? साताऱ्यात संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
  • मराठा आरक्षणासाठी हालचालींना वेग, ‘वर्षा’ निवासस्थानी मध्यरात्री महत्त्वाची बैठक, नेमकी काय चर्चा झाली?
  • Bigg Boss 20: आणखी एक फ्लॉप सीजन… ‘बिग बॉस 20’ सुरु होताच अभिनेता हे काय बोलून गेला?
  • Banking News: आली रे आली मोठी गुडन्यूज आली, सरकारकडून बँक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वा़ची घोषणा
  • Sanjay Dutt : जेलर महिलेने संजूबाबाला फक्त एकदाच खडसावलं अन्…, म्हणाल्या, ‘त्याला मराठी शिकता आली नाही, पण…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in