
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर पक्षात निवडणुका होत नव्हत्या. मनमानी सुरू होती असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply