
भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे कौतूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली येथे श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या शताब्दी सोहळ्यात बोलताना केले होते. भारताचे स्पेश स्टेशन लवकरच अंतराळात जाईल अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली होती. आता INSPACE चे अध्यक्ष पवन कुमार गोयंका यांनी अंतराळ संशोधन संस्थेच्या कामगिरीचे कौतूक केले आहे.
येथे पोस्ट वाचा –
Five years ago, when India opened up its space sector, we had two clear objectives: enable ISRO to conquer new frontiers and empower our private industry to scale up.
Today, we are seeing both take shape.
EOS-05 is a major achievement by ISRO, and this is just the beginning.…
— Pawan K Goenka (@GoenkaPk) September 6, 2026
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply