• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rishabh Pant: ऋषभ पंत सध्याच्या काळातील सर्वात वाईट आयपीएल कर्णधार, आकडेवारीवरून तुम्हीच ठरवा

May 29, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेची सांगता होण्यापूर्वीच ऋषभ पंतला कर्णधारपदावरून काढण्यात आलं आहे. लखनौ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात सलग दोन पर्वात लखनौ सुपर जायंट्सची सुमार कामगिरी राहिली. त्यात त्याची आकडेवारी पाहून धक्का बसला आहे. (Photo: PTI)

ऋषभ पंतला यापूर्वी बीसीसीआयने कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून काढलं होतं. आता लखनौ सुपर जायंट्सने त्याला कर्णधारपदावरून काढल्याचं जाहीर केलं आहे. त्याच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. पण त्याची कर्णधार म्हणून रेकॉर्डही वाईट आहे. कर्णधार म्हणून विजयाची टक्केवारी सर्वात वाईट आहे. (Photo: PTI)

ऋषभ पंतला यापूर्वी बीसीसीआयने कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून काढलं होतं. आता लखनौ सुपर जायंट्सने त्याला कर्णधारपदावरून काढल्याचं जाहीर केलं आहे. त्याच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. पण त्याची कर्णधार म्हणून रेकॉर्डही वाईट आहे. कर्णधार म्हणून विजयाची टक्केवारी सर्वात वाईट आहे. (Photo: PTI)

ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्सची विजयी टक्केवारी ही 35.71 टक्के आहे. त्याच्या पेक्षा कमी विजयी टक्केवारी असलेला कर्णधार म्हणून कुमार संगकारा आहे. त्याच्या नेतृत्वात डेक्कन चार्जर्सची विजयी टक्केवारी ही 32 टक्के होती. (Photo: PTI)

ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्सची विजयी टक्केवारी ही 35.71 टक्के आहे. त्याच्या पेक्षा कमी विजयी टक्केवारी असलेला कर्णधार म्हणून कुमार संगकारा आहे. त्याच्या नेतृत्वात डेक्कन चार्जर्सची विजयी टक्केवारी ही 32 टक्के होती. (Photo: PTI)

ऋषभ पंतनंतर सर्वात वाईट विजयी टक्केवारी असलेला कर्णधार हा हार्दिक पांड्या आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची विजयी टक्केवारी ही 38.46 टक्के आहे. चेन्नई सुपर किंग्सचा ऋतुराज गायकवाड हा तिसऱ्या क्रमांकावर असून त्याची विजयी टक्केवारी ही 42.42 टक्के आहे. (Photo: PTI)

ऋषभ पंतनंतर सर्वात वाईट विजयी टक्केवारी असलेला कर्णधार हा हार्दिक पांड्या आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची विजयी टक्केवारी ही 38.46 टक्के आहे. चेन्नई सुपर किंग्सचा ऋतुराज गायकवाड हा तिसऱ्या क्रमांकावर असून त्याची विजयी टक्केवारी ही 42.42 टक्के आहे. (Photo: PTI)

आर अश्विनच्या नेतृत्वात पंजाब किंग्सची विजयी टक्केवारी ही 42.85 टक्के आहे. तर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात केकेआरची विजयी टक्केवारी ही 44 टक्के आहे. त्यामुळे या सर्व कर्णधारांच्या तुलनेत ऋषभ पंत सर्वात सुमार भारतीय कर्णधार ठरला आहे. (Photo: IPL/BCCI)

आर अश्विनच्या नेतृत्वात पंजाब किंग्सची विजयी टक्केवारी ही 42.85 टक्के आहे. तर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात केकेआरची विजयी टक्केवारी ही 44 टक्के आहे. त्यामुळे या सर्व कर्णधारांच्या तुलनेत ऋषभ पंत सर्वात सुमार भारतीय कर्णधार ठरला आहे. (Photo: IPL/BCCI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आमिर खानने सांगितलं 5 जुलैला कुठे आणि कसं होणार लग्न, गेस्ट लिस्टमध्ये कोण-कोण?
  • शेवग्याच्या शेंगा आणि पानात असतात सर्वाधिक पोषक तत्वं, पाहा कोणती ?
  • मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ…
  • एकनाथ शिंदेंनी पेटारा उघडला, ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठं गिफ्ट, तातडीने विकास निधी…
  • अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड चर्चा होताच… रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी अपडेट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in