• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rishabh Pant: ऋषभ पंत सध्याच्या काळातील सर्वात वाईट आयपीएल कर्णधार, आकडेवारीवरून तुम्हीच ठरवा

May 29, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेची सांगता होण्यापूर्वीच ऋषभ पंतला कर्णधारपदावरून काढण्यात आलं आहे. लखनौ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात सलग दोन पर्वात लखनौ सुपर जायंट्सची सुमार कामगिरी राहिली. त्यात त्याची आकडेवारी पाहून धक्का बसला आहे. (Photo: PTI)

ऋषभ पंतला यापूर्वी बीसीसीआयने कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून काढलं होतं. आता लखनौ सुपर जायंट्सने त्याला कर्णधारपदावरून काढल्याचं जाहीर केलं आहे. त्याच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. पण त्याची कर्णधार म्हणून रेकॉर्डही वाईट आहे. कर्णधार म्हणून विजयाची टक्केवारी सर्वात वाईट आहे. (Photo: PTI)

ऋषभ पंतला यापूर्वी बीसीसीआयने कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून काढलं होतं. आता लखनौ सुपर जायंट्सने त्याला कर्णधारपदावरून काढल्याचं जाहीर केलं आहे. त्याच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. पण त्याची कर्णधार म्हणून रेकॉर्डही वाईट आहे. कर्णधार म्हणून विजयाची टक्केवारी सर्वात वाईट आहे. (Photo: PTI)

ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्सची विजयी टक्केवारी ही 35.71 टक्के आहे. त्याच्या पेक्षा कमी विजयी टक्केवारी असलेला कर्णधार म्हणून कुमार संगकारा आहे. त्याच्या नेतृत्वात डेक्कन चार्जर्सची विजयी टक्केवारी ही 32 टक्के होती. (Photo: PTI)

ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्सची विजयी टक्केवारी ही 35.71 टक्के आहे. त्याच्या पेक्षा कमी विजयी टक्केवारी असलेला कर्णधार म्हणून कुमार संगकारा आहे. त्याच्या नेतृत्वात डेक्कन चार्जर्सची विजयी टक्केवारी ही 32 टक्के होती. (Photo: PTI)

ऋषभ पंतनंतर सर्वात वाईट विजयी टक्केवारी असलेला कर्णधार हा हार्दिक पांड्या आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची विजयी टक्केवारी ही 38.46 टक्के आहे. चेन्नई सुपर किंग्सचा ऋतुराज गायकवाड हा तिसऱ्या क्रमांकावर असून त्याची विजयी टक्केवारी ही 42.42 टक्के आहे. (Photo: PTI)

ऋषभ पंतनंतर सर्वात वाईट विजयी टक्केवारी असलेला कर्णधार हा हार्दिक पांड्या आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची विजयी टक्केवारी ही 38.46 टक्के आहे. चेन्नई सुपर किंग्सचा ऋतुराज गायकवाड हा तिसऱ्या क्रमांकावर असून त्याची विजयी टक्केवारी ही 42.42 टक्के आहे. (Photo: PTI)

आर अश्विनच्या नेतृत्वात पंजाब किंग्सची विजयी टक्केवारी ही 42.85 टक्के आहे. तर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात केकेआरची विजयी टक्केवारी ही 44 टक्के आहे. त्यामुळे या सर्व कर्णधारांच्या तुलनेत ऋषभ पंत सर्वात सुमार भारतीय कर्णधार ठरला आहे. (Photo: IPL/BCCI)

आर अश्विनच्या नेतृत्वात पंजाब किंग्सची विजयी टक्केवारी ही 42.85 टक्के आहे. तर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात केकेआरची विजयी टक्केवारी ही 44 टक्के आहे. त्यामुळे या सर्व कर्णधारांच्या तुलनेत ऋषभ पंत सर्वात सुमार भारतीय कर्णधार ठरला आहे. (Photo: IPL/BCCI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
  • रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई, दिपाली सय्यद, अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
  • रक्षाबंधनावर आधारित सुपरहिट गाणं, 43 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आशा भोसले यांनी दिलेला आवाज
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंचा मोठ्या बैठकीपूर्वीच सरकारला थेट इशारा, म्हणाला, पुन्हा अशी चूक…
  • खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in