आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत शनिवारी 14 फेब्रुवारीला साखळी फेरीत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. शनिवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात आयर्लंड विरुद्ध ओमान अशी लढत पाहायला मिळणार आहे. दिवसातील दुसऱ्या सामन्यात इंग्लंड स्कॉटलंड विरुद्ध खेळणार आहे. दिवसातील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात 2 अजिंक्य संघ आमनेसामने असणार आहेत. दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चुरस […]
बॉलिवूडवर शोककळा! रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन
रामायण ही मालिका प्रत्येक भारतीयाच्या घरात पोहोचलेली मालिका होती. रामायण तयार करणारे दिग्दर्शन रामानंद सागर यांचे पुत्र आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे आज निधन झाले आहे. मुंबईत त्यांनी 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या बातमीने बॉलिवूड आणि टेलिव्हिजन जगतात शोककळा पसरली आहे. आनंद सागर यांनी वडिलांचा वारसा पुढे चालवण्याचे काम केले होते. त्यांच्याबद्दल सविस्तर […]
DGCA चा एअर इंडियाला मोठा दणका, ठोठावला आर्थिक दंड, कारण काय?
हवाई प्रवास हा सर्वात सुरक्षित आणि वेळ वाचवणारा प्रवास मानला जातो. मात्र हजारो फूट उंचीवर असलेल्या विमानाला उड्डाण करण्याची कायदेशीर परवानगी नसणे ही धक्कादायक बाब आहे. ही केवळ एक कल्पना नाही तर देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी विमान कंपनी एअर इंडियासोबत घडलेली एक घटना आहे. एअर इंडियाने त्यांचे एअरबस विमान एकदा-दोनदा नाही तर 8 वेळा […]
ॲसिडिटीची समस्या सतावत असेल तर ‘या’ फळांचे चुकूनही करू नका सेवन
बदलत्या जीवनशैलीमुळे अयोग्य आहारपद्धती, अस्वस्थ खाण्या-पिण्याच्या सवयी आणि फास्ट फूडचे जास्त सेवनामुळे अॅसिडिटीची सामान्य समस्या अधिक तीव्र होते. अनेकांना या समस्येचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. कारण की डाएटमध्ये असलेली काही अशी फळं आहेत जी आरोग्यदायी मानली जातात परंतु ही फळे ॲसिडिटीची समस्या उद्भवणाऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. तुम्हालाही ॲसिडिटीची समस्या सतावत असेल तर काही अशी […]
बांगलादेशमध्ये सत्तेत येताच BNP चं भारताबाबत सर्वात मोठं विधान, दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढणार
बांगलादेशमध्ये झालेल्या निवडणुकीत बीएनपी (BNP) चा ऐतिहासिक विजय झाला आहे. बांगलादेशमध्ये बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टीला दणदणीत यश मिळालं. दरम्यान बांगलादेशमध्ये सत्तेत आल्यानंतर आता बीएनपीकडून भारतासंदर्भात मोठं विधान करण्यात आलं आहे, पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, यामुळे पुन्हा एकदा भारत आणि बांगलादेशमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशमध्ये पाठवण्याचा मुद्दा आम्ही भारतासमोर […]
T20 World Cup 2026: भारत-पाकिस्तान सामन्यावर मोठं संकट, या अहवालाने वाढली चाहत्यांची धाकधूक
अखेर पाकिस्तान सरकारने आपला निर्णय बदलला आणि टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताविरुद्ध खेळण्यास हरकत नाही असे सांगितले. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अत्यंत रोमांचक आणि हाय-व्होल्टेज सामना नियोजित वेळेनुसार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबो येथे खेळवला जाणार आहे. आशिया कपच्या फायनलनंतर प्रथमच हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर येणार आहेत. भारतीय संघ आपली विजयी मालिका कायम […]