आर्य चाणक्य हे एक विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही कालबाह्य वाटत नाहीत. आपण आपल्या आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती बनावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, मात्र प्रत्येकजणच यशस्वी होतो असं नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे यशस्वीतेचे मापदंड हे वेगळे असतात. परंतु […]
Weather Update: पुढील 48 तास धोक्याचे! हवामान विभागाचा मोठा इशारा, अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट
30 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. उर्वरित विदर्भात देखील हवामानात बदल दिसू शकतो. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही […]
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात अनिल कुंबळेच्या नावावर आश्चर्यकारक विक्रम, अंतिम फेरीत झालं असं की..
आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. असं असताना या स्पर्धेची रंगत वाढत जाणार यात काही शंका नाही. दुसरीकडे, या स्पर्धेतील काही आश्चर्यकारक विक्रमांची चर्चाही रंगली आहे. असाच एक विक्रम माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेच्या नावावर रचला गेला आहे. अनिल कुंबळे आयपीएल […]
मोनालिसाच्या खासगी आयुष्यात मोठं वादळ, लग्न होताच नवऱ्याने…लव्ह जिहादच्या आरोपामुळे दोघांनीही…
Monalisa Marriage : प्रयागराजच्या कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाने नुकतेच लग्न केले आहे. कुटुंबीयांचा विरोध झुगारून तिने फरमान खान नावाच्या तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांनीही लग्न केल्यानंतर मात्र त्यांच्या आयुष्यात नवं वादळ आलं आहे. त्यांचा विवाह म्हणजे लव्ह जिहाद असल्याचा दावा केला जातोय. फरमान खानने तिला भ्रमित करून तिच्याशी लग्न केलं आहे, असं म्हटलं […]
Airtel, Jio, Vi युझर्ससाठी सरकारची आनंदवार्ता, टेलिकॉम कंपन्यांचा तो खेळ संपला, आता वर्षातून 13 वेळा रिचार्ज करण्याची झंझट नाहीच, अपडेट काय?
13 Recharge Plan: भारतातील टेलिकॉम कंपन्या 28 दिवस व्हॅलिडिटी प्लॅन देते. त्यांना मासिक प्लॅन म्हटले जाते. पण महिन्याचे 30 दिवस हे प्लॅन नसतात. तर केवळ 28 दिवसांचा हा प्लॅन असतो. याप्रकरणी आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी संसदेत आवाज उठवला. कंपन्यांच्या या खेळीमुळे युझर्सला वर्षभरात 12 ऐवजी 13 वेळा रिचार्ज करावे लागत आहेत. ग्राहकांच्या खिशावर नाहक […]
Chanakya Niti : प्रत्येक आई -वडिलांना या गोष्टी माहिती हव्याच, चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आदर्श आई -वडील कसे असावेत? आई वडिलांचं आपल्या पाल्यांप्रति काय कर्तव्य आहेत? आदर्श आई -वडील कोणाला म्हणावं? मुलांवर आई-वडिलांनी संस्कार कसे करावेत? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य मुलांच्या जीवनातील आई-वडिलांचं महत्त्व सांगताना म्हणतात जेव्हा मुलं जन्माला येत तेव्हा त्यासाठी त्याचे आई्-वडील हेच […]