राज्यात विधान परिषदेच्या जागावाटपावरून राजकीय हालचालींना वेग आला असून महायुतीतील नेत्यांचे दिल्ली दौरे चर्चेचा विषय ठरत आहेत. मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. विधान परिषदेच्या जागावाटपाबाबत महत्त्वाच्या चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गिरीश महाजन यांनी आपल्या दिल्ली दौऱ्याबाबत स्पष्टीकरण देताना, “माझा […]
शेतकऱ्यांसाठी सरकारचा थेट मोठा निर्णय, या योजनेमुळे अखेर टेन्शनच मिटलं; नेमका आदेश काय?
Chandrashekhar Bawankule : राज्य सरकारने येत्या 30 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफी केली जाईल, याची घोषणा केलेली आहे. त्या दृष्टीने आता कामही चालू झाले आहे. अधिकाऱ्यांनी या कर्जमाफीसाठी पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांसाठी एका प्रकारे ही खुशखबरच असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी माहिती दिली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना आणखी एक […]
सोन्याचा मोठा झटका! तब्बल 2000 रुपयांनी वाढ, एक ग्रॅम सोन्यासाठी लागणारी तब्बल…
सध्या जागतिक पातळीवर मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. इंधन संकटामुळे महागाई वाढली आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवरही झाला आहे. सोन्याचा भाव कधी वाढताना तर कधी कमी होताना दिसतेय. गेल्या आठवड्यारात सोन्याचा भाव चांगलाच वाढला आहे. एका आठवड्याची तुलना करायची झाल्यास गुड रिटर्न्स या अर्थविषयक माहिती देणाऱ्या संकेतस्थळानुसार एका आठवड्यात एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव […]
Weather Update : राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस, मात्र विदर्भात उष्णतेची लाट कायम, हवामान विभागाचा मोठा इशारा
राज्यातील काही भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या आहेत. दरम्यान या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उष्णतेपासून दिसाला मिळाला आहे. मात्र दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट कायम असल्याचं पहायला मिळत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, […]
…तर गद्दारांनी पळताना विचार केला असता, आदित्य ठाकरे यांची गायकवाड यांच्यावर टीका
संजय गायकवाड यांनी शिवरायांचा इतिहास वाचला असता तर शिवाजी महाराजांनी गद्दारांना काय सजा दिली होती हे कळले असते. या गद्दारांना पळतानाही हजारदा विचार करावा लागला असता अशी टीका शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर केली आहे. सत्ताधाऱ्यांनी डोकं थाऱ्यावर ठेवून देशात आणि राज्यात काय परिस्थिती आहे. रोजगार किती आहेत? सरकारमुळे […]
भारताचं टेन्शन अखेर मिटलं, इराणकडून थेट घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी या दिवशी खुली होणार; इंधनटंचाई संपणार!
America Israel War : अमेरिका-इराण युद्धामुळे संपूर्ण जगाची घडी विस्कटली आहे. इंधनाची प्रचंड कमतरता भासत असून लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतात तर पेट्रोल आणि डिझेल या प्रमुख इंधनांचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी होर्मुझची सामुद्रधुनी जवळजवळ बंद केली होती. ही बंदी अजूनही कामय […]