कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसराच्या विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात मोठी कारवाई सुरू होणार असून मंदिर परिसरातील दुकाने आणि मिळकतींचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने यासंदर्भात आढावा बैठक पार पडली असून मंदिर परिसरातील सर्व मिळकतींचे मूल्यांकन महिन्याभराच्या आत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मूल्यांकनानंतर अहवाल राज्य सरकारकडे पाठवला जाणार […]
मुलांसोबत ती घर सोडून गेली अन् मी..; रीना दत्तासोबतच्या घटस्फोटाबाबत आमिर खानचा खुलासा
अभिनेता आमिर खानचं खासगी आयुष्य एका खुल्या किताबाप्रमाणे आहे. त्याने रीना दत्ताशी पहिलं लग्न केलं, त्यानंतर किरण रावशी दुसऱ्यांदा संसार थाटला. परंतु या दोन्ही नात्यांमध्ये त्याला घटस्फोटाचं दु:ख पचवावं लागलं. आमिरच्या आयुष्यात आता तिसऱ्या व्यक्तीची एण्ट्री झाली आहे. गौरी स्प्रॅटला तो डेट करत असून हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातंय. अशातच नुकत्याच दिलेल्या […]
चाणाक्य सांगतात, ‘या’ गोष्टी करण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप कराल
प्रत्येकाने भविष्यासाठी अनेक स्वप्न पाहिलेली असतात. ते पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत देखील घेत असतो… पण कधीकधी आपले काही निर्णय चुकतात. म्हणून निर्णय घेण्यापूर्वी हजार वेळा विचार केला पाहिजे. आचार्य चाणक्य यांनी इशारा दिला आहे की, जर आपण कोणतेही काम घाईघाईत केले तर ते आपले भविष्य उद्ध्वस्त करेल. त्यांनी म्हटले आहे की, जर आपण यापैकी काही […]
तुमच्या आवडीचे आईस्क्रीम सांगेल तुमचा स्वभाव, चॉकलेट फ्लेवर आवडणारे लोक तर…
एखाद्या व्यक्तीचा स्वभाव किंवा त्याचे गुणधर्म जाणून घेण्याची उत्सुकता आपल्या सर्वांनाच असते. सामान्यतः आपण हाताच्या रेषा, बोटांचा आकार किंवा राशीभविष्य यावरून व्यक्तिमत्वाचा अंदाज लावतो. मात्र, मानसशास्त्र आणि तज्ज्ञांच्या मते, तुमच्या खाद्यपदार्थांच्या निवडीवरूनही तुमच्या स्वभावाचे पैलू उलगडू शकतात. विशेषतः तुम्हाला आवडणारा आईस्क्रीमचा फ्लेवर तुमच्याबद्दल बरेच काही सांगून जाते. प्रत्येक व्यक्तीची चव वेगळी असते आणि त्यामागे त्यांची […]
उधार घेतलेले पैसे परत केले नाही तर काय होते? महाराज म्हणतात…
आपल्यापैकी अनेक जण गरजेच्यावेळी कोणाकडून तरी पैसे उधार घेतात, पण कधीकधी ते परत करणे राहून जाते. अशा वेळी, जर कर्ज न फेडताच मृत्यू झाला तर काय होते? असा प्रश्न अनेकांना पडतो. आता या प्रश्नावर वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांनी उत्तर दिले आहे. ते उत्तर सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. प्रेमानंद महाराजांच्या मते, हा केवळ पैशांचा […]
धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदी संधी दिली तर… करुणा मुंडेंचा तो शाप महायुतील सरकारला भोवणार?
Karuna Munde on Dhananjay Munde: करुणा मुंडे यांनी बारामती पोटनिवडणुकीतील उमेदवारी कायम ठेवली. काँग्रेसने काल राजकीय संस्कृतीचा आणि राष्ट्रवादीच्या विनंतीचा दाखला देत उमेदवारी माघारी घेतली. पण करुणा मुंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना उमेदवारी का मागे घेतली नाही याविषयी मोठी भूमिका जाहीर केली. त्याचवेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत महायुती सरकारला थेट इशारा दिला आहे. […]