देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीसाठी मे महिना काही गाड्यांच्या बाबतीत चिंतेचा ठरला. कंपनीच्या एस-प्रेसो आणि सॅलेरियोसह जिम्नी आणि इनव्हिक्टो या कार सर्वात कमी खप असलेल्या गाड्यांच्या यादीत आल्या आहेत. विशेषतः जिम्नी आणि इनव्हिक्टो या प्रीमियम गाड्यांची अवस्था सर्वात वाईट आहे. देशातील नंबर 1 कार कंपनी मारुती सुझुकी आपल्या मास-मार्केट अपील आणि टॉप-सेलिंग […]
Mens U18 Asia Cup : हॉकी टीम इंडिया आशिया चॅम्पियन, फायनलमध्ये जपानचा 4-1 ने धुव्वा
क्रीडा वर्तुळातून या क्षणाची मोठी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. अंडर 18 हॉकी मेन्स टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. हॉकी ज्युनिअर टीम इंडिया आशिया कप विजेता ठरली आहे. टीम इंडियाने फायनलमध्ये यजमान जपानचा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवत आशिया कपवर आपलं नाव कोरलं आहे. टीम इंडियाने जपानवर 4-1 ने मात करत गोल्ड मेडलची कमाई केली. […]
Asian Games 2026 : एशियन गेम्ससाठी टीम इंडियाची घोषणा, गोल्ड मेडल जिंकून देणाऱ्या ऋतुराजला संधी नाही
बीसीसीआय निवड समितीने 6 जून रोजी आगामी एशियन गेम्स 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर तिलक वर्मा उपकर्णधार म्हणून खेळणार आहे. तसेच निवड समितीने भारताचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला या स्पर्धेसाठी संधी दिली आहे. सोबतच 15 वर्षांचा स्टार युवा फलंदाज वैभव […]
Peddi : ‘पेड्डी’मधील जान्हवी कपूरच्या अंगप्रदर्शनावर अनेकांचा संताप… ‘असं’ वक्तव्य करत मोठ्या पेचात अडकली अभिनेत्री
Peddi : अभिनेता राम चरण स्टारर ‘पेड्डी’ सिनेमाची कथा एका खेळा भोवती फिरत आहे. पण सिनेमात अभिनेत्री जान्हवी कपूर हिने साकारलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सिनेमात जान्हवीला आय-कँडीच्या रुपात दाखवण्यात आलं आहे, ज्याची सिनेमात कोणतीच गरज नव्हती. सिनेमातील अधिक सीनमध्ये फक्त जान्हवी हिची फिगर आणि अंगप्रदर्शन करण्यात आलं आहे. यामुळे दिग्दर्शकावर देखील अनेकांना निशाणा […]
साप चावल्यावरही होणार नाही मृत्यू, डॉक्टरांनी सांगितला योग्य मार्ग, अजिबात घाबरून..
पावसाळा म्हटले की, साप चावण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते. विशेष: ग्रामीण भागात साप चावल्याने अनेकांचा मृत्यू होतो. पावसामुळे साप बिळाबाहेर निघतात. त्यांच्या बिळात पाणी जाते. मुळात म्हणजे साप चावल्यानंतर आपल्याकडे अनेक घरगुती उपाय केले जातात आणि तिथेच खरी चूक होते. योग्य माहितीच्या अभावामुळे आणि अंधश्रद्धेमुळे हजारो लोक आजही विनाकारण आपला जीव गमावतात. मुळात म्हणजे साप […]
Chanakya Niti : या तीन गोष्टींपासून कायम दूरच राहा, आयुष्याचं कल्याण होईल, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. माणसाने आयुष्य कसं जगावं, आयुष्यात काय करावं आणि काय करू नये? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य […]