
अशोक काळकुटे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात येत असल्याच्या विरोधात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी मराठवाड्यात कुणबी नोंदी नंतर किती प्रमाणपत्रांचं वाटप केलं, याची माहिती जरांगे पाटील यांना दिली. त्यासोबत बीड जिल्ह्यातील आकडेवारी सुद्धा समोर आली आहे. पण जरांगे पाटील यांनी हा विषय अधिकाऱ्यांचा नसून त्यांच्याशी चर्चेस नकार दिला. त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चेची तयारी दर्शवली.
बातमी अपडेट होत आहे…
Leave a Reply