
राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. राज्यातील काही चेहऱ्यांना थेट संधी मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांचीही बैठक बोलावली. त्यांच्या पक्षातील सुनेत्रा पवार यांना आव्हान मिळाले. अध्यक्षपदाची निवड बिनविरोध असल्याचे पत्रात म्हटले. थेट कायद्याचे उल्लंघन करून सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याचे म्हटले. वकिलांमार्फत हे पत्र पाठवण्यात आले. पक्षातील बंडखोरीच्या मुद्द्यात उद्धव ठाकरे अलर्ट मोडवर आहेत. त्यांनी आज नाशिक महापालिकेच्या नगरसेवकांसोबत बैठक ठेवलीये. राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याचे बघायला मिळाले. त्यामध्येच आज भारतीय हवामान विभागाने 12 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला.
Leave a Reply