फळांच्या सालींचे खूप फायदे आहेत. एकीकडे, त्या फायबरचा समृद्ध स्रोत आहेत. फळांच्या सालींमध्ये भरपूर फायबर असते, जे पचन सुधारते, बद्धकोष्ठता कमी करते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध – सफरचंद, द्राक्षे, करंट्स आणि किवी सारख्या फळांच्या सालींमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल असतात, जे कर्करोग रोखण्यास आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत […]
lifestyle
नारळ पाणी की ऊसाचा रस, उष्णतेपासून कोण करते संरक्षण?
नारळपाणी हे उन्हाळ्यातील सुपर ड्रिंक मानले जाते, तर काहीजण उसाचा रस पिऊन आपले शरीर हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु जेव्हा आरोग्याच्या स्वच्छतेचा विचार केला जातो तेव्हा उसाच्या रसापासून दूर राहणे चांगले. मात्र आपल्या भारतातील बहुतांश लोकं ही उष्णतेपासून बचाव व्हावा यासाठी उसाचा रस पितात. तज्ञांच्या मते उसाचा रस आणि नारळ पाणी उन्हाळ्यात पिणे चांगले आहे […]
पतंजलीचे इम्युनोचार्ज कसे काम करते ? रामदेव बाबांकडून जाणून घ्या…
आजच्या काळात बदलती जीवनशैली, तणाव आणि चुकीचा आहार यामुळे अनेक लोकांची रोगप्रतिकारक कमी होते. कमजोर इम्युनिटीमुळे वारंवार सर्दी – खोकला, थकवा, संक्रमण आणि कमजोरी जाणवू लागते.अपुरी झोप, पोषणाची कमतरता, जास्त तणाव, प्रदुषण आणि शारीरिक एक्टीव्हीटीच्या कमतरतेमुळे तुमच्या इम्युनिटीवर परिणाम होतो. अनेक जण इम्युनिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदिक पर्याय शोधत असतात. रामदेव बाबा यांचे पंतजली इम्युनोचार्ज एक असे […]
घरीच बनवा कोरफड जेल आणि बदाम तेलापासून नाइट क्रीम, त्वचा राहील फ्रेश आणि चमकदार
आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्वचा दिवसभर सूर्य, धूळ, घाम आणि प्रदूषणाचा सामना करते. त्यामुळे आपल्यापैकी अनेकांची त्वचा लवकर निस्तेज, कोरडी आणि थकलेली दिसते. दिवसभर आपण कितीही त्वचेची काळजी घेतली तरी रात्री त्वचा स्वतःची दुरुस्ती करते. कारण आपण शांत स्वस्थ होतो तेव्हा त्वचेवर नवीन पेशी तयार होतात. तसेच रात्री झोपण्याआधी त्वचेची योग्य काळजी घेतल्यास चेहरा निरोगी […]
उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी फिश ऑईलचे सेवन करावे की नाही?
उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) ही आजच्या जीवनशैलीशी निगडित सामान्य पण गंभीर समस्या आहे. रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचा दाब सतत जास्त राहिल्यास हृदय, मेंदू, मूत्रपिंड आणि डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. उच्च रक्तदाबाची प्रमुख कारणे म्हणजे जास्त मीठाचे सेवन, तेलकट व प्रक्रिया केलेले अन्न, लठ्ठपणा, शारीरिक हालचालींचा अभाव आणि ताणतणावपूर्ण जीवनशैली. दीर्घकाळ मानसिक ताण, चिंता आणि राग यामुळेही […]
भात बनवण्यापूर्वी तांदूळ भिजवणे योग्य की अयोग्य ? जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात?
बहुतेक भारतीयांच्या आहारात नक्कीच भात असतो. अनेक राज्यांमध्ये लोक सकाळी आणि संध्याकाळी भात खाणे पसंत करतात. तांदूळ हलका, पचण्याजोगा आणि ऊर्जा देणारा अन्न मानला जातो. बरेच लोक तांदूळ बनवण्यापूर्वी काही वेळ पाण्यात भिजवून ठेवतात, तर काही लोक तांदूळ धुवून लगेच उकळतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शिजवण्यापूर्वी तांदूळ काही काळ पाण्यात भिजवून ठेवणे आवश्यक आहे. यामुळे तांदळाचे […]