आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांत भेडसवणार गंभीर प्रश्न म्हणजे झोप… अनेकांना शांत झोप लागत आहे… रोजची धावपळ, ताण – तणावानंतर देखील झोप लागत नाही. ज्यामुळे तणाव निर्माण होतो. अशात फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांनी समृद्ध असलेला आहार शरीराचं झोपेचं चक्र नियमित करण्यास मदत करतो. अक्रोड आणि पिस्ता यांसारख्या सुकामेव्यामध्ये आढळणारे नैसर्गिक मेलाटोनिन हार्मोन रात्री झोप येण्यास […]
lifestyle
साखरेची तीव्र इच्छा कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी सुचवलेले हेल्दी स्नॅक्स : नैसर्गिकरीत्या गोड खाण्याची सवय नियंत्रित करण्याचे उपाय
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत साखरयुक्त पदार्थांची क्रेविंग म्हणजेच गोड खाण्याची तीव्र इच्छा ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनेक लोकांना दिवसभरात अचानक चॉकलेट, मिठाई, बिस्किटे किंवा गोड पेयांची इच्छा होते आणि ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. हायड्रझिंदगीवरील एका आरोग्यविषयक अहवालात तज्ज्ञांनी सांगितले आहे की ही क्रेविंग केवळ सवय नसून शरीरातील ऊर्जा पातळी, हार्मोन्सचे असंतुलन आणि […]
डाळिंबाचा रस रोज पिल्याने त्वचेला मिळतो नैसर्गिक ग्लो; जाणून घ्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी त्याचे आश्चर्यकारक फायदे
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत निरोगी त्वचा आणि चांगले आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी लोक नैसर्गिक उपायांकडे अधिक वळताना दिसत आहेत. अशाच नैसर्गिक पर्यायांमध्ये डाळिंबाचा रस हा अत्यंत प्रभावी मानला जातो. पोषकतत्त्वांनी भरपूर असलेल्या डाळिंबाच्या रसामुळे केवळ शरीराला ऊर्जा मिळत नाही, तर त्वचेलाही नैसर्गिक चमक मिळण्यास मदत होते. डाळिंबामध्ये व्हिटॅमिन C, पॉलीफेनॉल्स, अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक महत्त्वाची खनिजे आढळतात, जी […]
उन्हाळ्यात चक्कर का येते? कारणं आणि उपाय घ्या जाणून
उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमध्ये अनेक लोकांना चक्कर येणे, अशक्तपणा, थकवा आणि डोके हलके वाटणे अशा तक्रारींचा सामना करावा लागतो. हे केवळ सामान्य त्रास नसून शरीरातील उष्णतेचा आणि पाण्याच्या असंतुलनाचा परिणाम असू शकतो. वाढत्या तापमानामुळे शरीराचे नैसर्गिक तापमान नियंत्रण यंत्रणा प्रभावित होते आणि त्यामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. विशेषतः उन्हात जास्त वेळ राहणे, पाणी कमी पिणे […]
वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय, पण किती अंडी खायची माहितीये? जाणून घ्या महत्त्वाच्या टीप्स
वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायामच नाही तर, आहार देखील तितकाच महत्त्वाचा असतो. ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी आहारात अंडी असणं फार महत्त्वाचं आहे… पण वजन कमी करताना किती अंडी खायची? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतो. एवढंच नाही तर, आपण अंड्यातील पिवळा बलक खाऊ शकतो का? असे अनेक प्रश्न आणि शंका आपल्या मनात येतात. […]
Vastushastra : फ्रिजवर ठेवा या चार वस्तू; बँक बॅलन्स होईल डबल, आर्थिक समस्यांपासूनही होईल सुटका
तुमच्या सभोवती ज्या काही वस्तू असतात त्या वस्तुंचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. तसेच वास्तुशास्त्रामध्ये दिशेला देखील महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील कोणती वस्तू कुठे ठेवावी? याच्या दिशा देखील आधीच ठरलेल्या असतात. जर तुम्ही एखादी वस्तू चुकीच्या दिशेला ठेवली तर त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, वास्तुदोष निर्माण […]