आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीतीतज्ज्ञ तसेच अर्थतज्ज्ञ देखील होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. माणसानं पैशांचं नियोजन कसं करावं? याबाबत चाणक्य यांनी या ग्रंथामध्ये मार्गदर्शन केलं आहे. चाणक्य म्हणतात या जगात पैसा ही सर्वात मोठी गोष्ट आहे, तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुमच्यावर कोणतंही […]
lifestyle
3 की 4 मार्च होळी कधी आहे? जाणून घ्या फक्त एका क्लिकवर
रंगांचा सण होळी हा आनंद आणि बंधुत्वाचे प्रतीक आहे. 2026 मध्ये होळीच्या तारखेबद्दल अनेक चर्चा सुरू असतात. तर अनेकवेळा काहीजण तारखांमध्ये गोंधलेले असतात कि यंदा 3 मार्च रोजी येईल की 4 मार्च रोजी होळी साजरी करावी. तर तुम्हीही या संभ्रमात असाल तर ही बातमी विशेषतः तुमच्यासाठी आहे. या वर्षी एक दुर्मिळ खगोलीय घटना, चंद्रग्रहण, होळीच्या […]
हिवाळ्यात जास्त तहान लागत नाही? तर हायड्रेटेड राहण्यासाठी ‘या’ 5 सोप्या उपायांचा करा अवलंब
हिवाळा सुरू झाला की आपण प्रत्येकजण स्वतःला उबदार ठेवण्यासाठी कपड्यांपासून ते आहारापर्यंत बदल करत असतो. त्यासोबतच थंडीच्या दिवसांमध्ये अनेक लोकं चहा आणि कॉफी जास्त प्रमाणात सेवन करत असतात. तर या दिवसात आपल्याला जास्त तहान सुद्धा लागत नाही, त्यामुळे आपल्यापैकी अनेकांना थंडीत डिहायड्रेशनची समस्या सतावत असते. कारण थंड हवामानामुळे आपण आधीच कमी पाणी पित असतो आणि […]
Chanakya Niti : असे लोक असतात फारच धोकादायक, नेहमी राहा सावध
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ होते, तसेच ते एक कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. आर्य चाणक्य म्हणतात या समाजात जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. प्रत्येकाचे स्वभाव हे वेगवेगळे असतात. जे लोक […]
वजन कमी करायचे आहे, तर रात्री डीनरमधून हे 5 पदार्थ वगळा, अन्यथा वजन घटणे अशक्य
बैठ्या जीवनशैली आणि व्यायाम न केल्याने लठ्ठपणाची समस्या वाढली आहे.अनेकजण सकाळचा ब्रेकफास्ट स्कीप करण्याची चूक करतात. रात्रीचा जेवण भरपेठ करतात त्यामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होत असते. वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळी काय खावे आणि किती खावे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रात्रीचा जड आहार घेतल्यास पचन नीट होत नाही. त्यामुळे पचन यंत्रणा खराब होते […]
फेब्रूवारी महिन्यात सूर्याची बदलणार चाल, ‘या’ 4 राशींना होणार फायदाच फायदा
ज्योतिषशास्त्रात भगवान सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले गेले आहे. भगवान सूर्य हा आत्मा, पिता, सन्मान इत्यादींचा घटक मानला जातो. सूर्य देव प्रत्येक निश्चित कालावधीत राशी आणि नक्षत्र बदलतो. सूर्यदेवाच्या संचरणाच्या दृष्टीने फेब्रुवारी महिना खूप खास असणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सूर्यदेव धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करतील. यानंतर तो शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. 19 फेब्रुवारीला सूर्यदेव शतभिषा […]