उन्हाळा सुरू होताच, कैरी बाजारात उपलब्ध होऊ लागली आहे. चवीला आंबट आणि तिखट, कैरीचा वापर चटणीपासून ते लोणच्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये केला जातो. कैरी व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असते. अशा परिस्थितीत, जर कैरी मर्यादित प्रमाणात खाल्ली तर ती आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. कैरी शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आणि कडक उन्हापासून संरक्षण […]
lifestyle
AC आणि पंखा एकत्र सुरू ठेवल्याने वीजबिल वाढतं का? प्रश्नाचं उत्तर अखेर सापडलंच….
भारतात उन्हाळ्याचा कडाका वाढू लागला आहे. यामुळे आता घराघरांत एसीचा वापर सुरू झाला आहे. एसी सुरू असताना पंखा लावावा की नाही, याबाबत आपल्यापैकी अनेकांच्या मनात संभ्रम असतो. एसी आणि पंखा एकत्र सुरु केला तर वीज बिल वाढते, असे अनेकजण सांगतात. मात्र तज्ज्ञांचे मत काही वेगळेच आहे. एसी आणि पंखा या दोन्हीचा योग्य पद्धतीने वापर केला […]
सर्वात स्वस्त, राज्यातील या हिल स्टेशन पुढे स्वर्ग पण फेल, निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी पर्यटकांची होते गर्दी
भारतामध्ये फिरायला आणि नवीन ठिकाणे बघायला आवडणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. निसर्गरम्य डोंगर, हिरवाईने नटलेल्या दऱ्या, थंड हवामान आणि शांत वातावरण यामुळे हिल स्टेशनला जाणे अनेकांच्या आवडीचे असते. देशात अनेक प्रसिद्ध हिल स्टेशन आहेत, ज्यांची स्वतःची वेगळी ओळख आहे. त्यापैकीच एक अत्यंत सुंदर आणि लोकप्रिय हिल स्टेशन म्हणजे महाराष्ट्रातील माथेरान. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेले […]
Stress Relief : या सोप्या ट्रिक वापरा अन् स्ट्रेसपासून व्हा मुक्त, तिसरी ट्रिक तर खूपच सोपी!
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्ट्रेस म्हणजेच तणाव हा सगळ्यांसाठीच गंभीर समस्या बनली आहे. स्ट्रेसमधून कसे मुक्त व्हावे, यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे प्रयोग करून पाहतो आहे. परंतु असे काही किफायतशीर आणि चांगले मार्ग आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही स्ट्रेसपासून स्व:तला वाचवू शकता. यातील पहिला मार्ग म्हणजे मातीवरून चालणे. विना चपलाचे तुम्ही मातीवरून चालले तर तुमचा स्ट्रेस कमी होऊ शकतो, […]
रस नाही तर फळ खाण्याचा डॉक्टर का देतात सल्ला? जाणून घ्या काय आहे कारण…
फळांचा रस पिल्याने शरीराला अधिक पोषण मिळते असे अनेक लोक मानतात. लोक रस हा एक आरोग्यदायी पर्याय मानतात, विशेषतः नाश्त्यात किंवा आहारादरम्यान रस आरोग्यदायी आहे… अशी अनेकांची समज आहे. परंतु आरोग्य तज्ज्ञ अनेकदा सल्ला देतात की, फळांचा रस पिण्याऐवजी संपूर्ण फळ थेट खाणे अधिक फायदेशीर आहे. अनेक संशोधन आणि पोषण अभ्यास देखील या वस्तुस्थितीचे समर्थन […]
उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी या उपायांचा करा अवलंब
2026 मध्ये भारतात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने मार्च ते मे दरम्यान देशातील अनेक भागात सामान्यपेक्षा जास्त तापमानाचा इशारा दिला आहे. त्यामुळे वाढत्या उष्णतेचा आरोग्यावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे तसेच कोणते उपायांचा अवलंब केला पहिजे ते जाणून घेऊयात. उष्णतेची लाट म्हणजे काय? जेव्हा एखाद्या भागात तापमान […]