वास्तुशास्त्र हे सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा अशा दोन गोष्टींच्या आधारावर कार्य करते, वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकरात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा तुमच्यासह तुमच्या संपूर्ण कुटुंबावर त्यांचा मोठा परिणाम होतो. घरात विविध समस्या निर्माण होतात, जसं की घरावर अचानक एखादं मोठं संकट येणं, काही कारण नसताना घरात वादविवाद वाढणं, अचानक आर्थिक संकट निर्माण होणं, आरोग्याच्या विविध […]
lifestyle
Chanakya Niti : या तीन गोष्टी पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये असतात दुप्पट, चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ होते, तसेच ते कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती ग्रंथामध्ये केवळ राजा कसा असावा आणि त्याने राज्य कारभार कसा करावा? एवढंच सांगितलेलं नाही तर माणसानं आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? पैशांची बचत कशी करावी? कुठे किती पैसा खर्च करावा? याबद्दल देखील विस्तृत माहिती दिली आहे. […]
Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला एकादशी, तुम्ही खिचडी दान करू शकता का? जाणून घ्या
मकर संक्रांत जवळ आली आहे. वर्ष 2026 ची सुरुवात धार्मिक दृष्टिकोनातून खूप खास असणार आहे, परंतु त्याच वेळी यामुळे थोडा गोंधळही होत आहे. यंदा मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी होणार आहे, परंतु शतीला एकादशीही त्याच दिवशी येत आहे. हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खिचडी दान करण्याची प्राचीन परंपरा आहे, तर एकादशीच्या दिवशी तांदळाला स्पर्श करणे आणि […]
दालचिनी आणि मधामधील आयुर्वेदिक गुणधर्म नेमकं काय? एकत्र खाल तर निरोगी राहाल…
हिवाळ्याच्या हंगामात आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते, कारण हिवाळ्यात रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होते. अशा परिस्थितीत काही नैसर्गिक गोष्टींचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. हिवाळ्यात ताप आणि घसा खवखवणे यासारखे हंगामी आजार वाढतात . अभ्यास दर्शवितो की नैसर्गिक उपचारांमुळे सौम्य हंगामी संसर्गापासून आराम मिळू शकतो. हंगामी संसर्गाच्या उपचारांसाठी दालचिनी आणि मध हे दोन उत्तम घटक […]
Vastu Shastra : सूर्यास्तानंतर या चूक टाळा, अन्यथा घरात गरीबी आलीच म्हणून समजा
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? या संदर्भात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जर आपल्या घराची रचना ही वास्तुशास्त्रानुसार नसेल तर घरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, असं मानलं जातं. मात्र अनेकदा असं होतं की, आपल्या घराची रचना योग्य असते, मात्र आपण काही छोट्या-छोट्या चुका करतो, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण […]
घरातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठी मनी प्लांटला ‘या’ ठिकाणी ठेवा
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घरामध्ये ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. मनी प्लांट हा हिरवागार, सदाहरित व दुर्गंधी शोषून घेणारा वनस्पती प्रकार आहे. त्याच्या पानांची रचना हृदयाकृती असल्याने हा प्रेम, शांतता आणि सौहार्दाचे प्रतीक मानला जातो. वास्तुशास्त्रात सांगितले आहे की मनी प्लांट घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मक ऊर्जा वाढवतो. तसेच, हा वातावरणातील कार्बन डायऑक्साईड कमी करून […]