हिंदू धर्मामध्ये आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीच्या पाया पडून त्याचे आशीर्वाद घेतले जातात, आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीच्या पाया पडणं, त्यांचा आदर करणं यातून आपले संस्कार दिसून येतात. आपण आपल्या पेक्षा मोठ्या व्यक्तीच्या पाया का पडतो? तर तो आपल्यापेक्षा वयानं आणि अनुभवानं मोठा असतो, त्याने या जगात अनेक गोष्टी पाहीलेल्या असतात. त्याच्याकडे जे ज्ञान असतं त्याचा मान राखण्यासाठी आपण […]
lifestyle
स्वयंपाकघरात ठेवलेल्या या 4 गोष्टी मोठ्या समस्या आणतात आणि घराची समृद्धी हिरावून घेतात.
वास्तूशास्त्रात स्वयंपाकघराबाबत कितीतरी गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. कारण स्वयंपाकघरात केलेली छोटीशी चूक देखील मोठा वास्तुदोष निर्माण करू शकते. वास्तु तज्ज्ञांच्या मते स्वयंपाकघरातील चार अशा गोष्टी असतात ज्या शक्यतो स्वयंपाक घरात ठेवणे टाळावे. कारण त्या गोष्टी नकारात्मक ऊर्जा वाढवतात. ज्यामुळे गरिबी, तणाव आणि अडथळे येतात. म्हणून, त्यांना त्वरित ओळखणे आणि दूर करणे महत्वाचे आहे. या चार […]
मोक्षदा एकादशीला तुमच्या पूर्वजांसाठी करा ‘हे’ उपाय, भगवान विष्णूच्या कृपेने मिळेल मोक्ष
मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाला येणाऱ्या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात. मोक्षदा एकादशीला स्वर्गीय देवता भगवान विष्णू यांची विधिवत पूजा केली जाते. मान्यतेनुसार मोक्षदा एकादशीला भगवान विष्णूची पूजा आणि उपवास केल्याने जीवनात समृद्धी आणि समृद्धी येते. जीवनात कधीही धन आणि समृद्धीची कमतरता नसते. मोक्षदा एकादशीचे नावच मोक्षाचे सूचक आहे . तर मोक्षदा एकादशी स्वतःच मोक्षाचे दर्शन घडवते […]
मंगळसूत्रात काळेच मणी का असतात? नेमकं कारण काय; माहिती वाचून वाटेल आश्चर्य!
हिंदू धर्मातील मान्यतेनुसार लग्नानंतर महिला गळ्यात काळ्या मण्यांचे मंगळसूत्र घालतात. मंगळसूत्र हे महिलांच्या 16 श्रृगारांपैकी एक आहे. मंगळसूत्राला हिंदू धर्माशास्त्रात विशेष महत्त्व आहे. मंगळसूत्र हे महिलेच्या पतीचे रक्षण करते, असेही म्हटले जाते. खरं म्हणजे काळा रंग हा अनेकजण अशुभ मानतात. असे असताना मंगळसूत्रातील मणी हे काळ्याच रंगाचे का असतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. याच पार्श्वभूमीवर […]
Chanakya Neeti : आयुष्यात डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवायचा? चाणक्य म्हणतात…
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी ज्या काही नीती सांगितल्या आहेत, त्या नीती आजही काळाच्या सुसंगत वाटतात. आयुष्य जगत असताना या नीती माणसाला मार्गदर्शन करतात. अनेकदा आपल्याला आयुष्यात असा प्रश्न पडतो की आपला खरा मित्र कोण आणि कोणी फक्त आपला स्वार्थ […]
वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीने ‘या’ गोष्टी पाळल्याच पाहिजेत
वास्तुशास्त्र म्हटलं की घरातील प्रत्येकच गोष्टीबद्दल, दिशांपासून ते दैनंदिन दिनचर्या अशा बऱ्याच गोष्टींबद्दल सांगितलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार अनेक बाबींवर घरातील वातावरण, ऊर्जा, आरोग्य आणि यश, नातेसंबंध अवलंबून असते. नक्कीच चुकीच्या गोष्टीचा या सर्वांवर थेट परिणाम करतात. कधीकधी, अगदी लहानसा निष्काळजीपणा देखील घराची सकारात्मकता कमी करू शकतो आणि समस्या वाढवू शकते. तथापि, काही सोप्या नियमांचे पालन […]