आर्य चाणक्य हे एक विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही कालबाह्य वाटत नाहीत. आपण आपल्या आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती बनावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, मात्र प्रत्येकजणच यशस्वी होतो असं नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे यशस्वीतेचे मापदंड हे वेगळे असतात. परंतु […]
lifestyle
Chanakya Niti : प्रत्येक आई -वडिलांना या गोष्टी माहिती हव्याच, चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आदर्श आई -वडील कसे असावेत? आई वडिलांचं आपल्या पाल्यांप्रति काय कर्तव्य आहेत? आदर्श आई -वडील कोणाला म्हणावं? मुलांवर आई-वडिलांनी संस्कार कसे करावेत? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य मुलांच्या जीवनातील आई-वडिलांचं महत्त्व सांगताना म्हणतात जेव्हा मुलं जन्माला येत तेव्हा त्यासाठी त्याचे आई्-वडील हेच […]
26 मार्चपासून शुक्र ग्रह बदलणार रास आणि नक्षत्र, हे परिवर्तन ‘या’ लोकांचे नशीब चमकवणार
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा ग्रह सुख, समृद्धी, प्रेम, सौंदर्य आणि संपत्तीचा घटक मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र बलवान असतो, ती व्यक्ती भौतिक सुखसोयी, आकर्षण आणि समृद्धीचा आनंद घेते. त्यामुळे जेव्हा शुक्र ग्रह मार्ग बदलतो, तेव्हा त्याचे परिणाम सर्व 12 राशींवर होत असतो. तर यंदा 26 मार्च 2026 रोजी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर पहाटे 5 वाजून 13 […]
कामदा एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी, नाहीतर तुमच्या हातून घडेल गंभीर पाप
सनातन धर्मात एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. एकादशीचे व्रत विश्वाचे रक्षक भगवान विष्णूला समर्पित आहे. भगवान विष्णूला समर्पित हे पवित्र व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला पाळले जाते. प्रत्येक एकादशीच्या व्रताचे स्वतःचे महत्त्व आहे. कामदा एकादशीचे व्रत चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला पाळले जाते. अशी एक धार्मिक श्रद्धा आहे की […]
Chanakya Niti : या 5 लोकांपासून कायम दूर रहावे, अन्यथा आयुष्यातील अडचणी वाढतच जातील
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी म्हटलं की जगातील सर्वच लोक हे चांगले असतात असं नाही किंवा जगातील सर्वच लोक हे वाईट असतात असं देखील नाही. त्यामुळे तुम्हाला चांगली माणसं आणि वाईट माणसं यातील फरक ओळखता आला पाहिजे. ज्या लोकांना […]
Vastu Shastra : पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होतात? मग हा सोपा उपाय एकदा करून पहाच
अनेकदा घरात काही कारण नसताना पती-पत्नीमध्ये वाद होतो. वादाचं रुपांतर भांडणात होतं. जर वर्षातून कधीतरी भांडणं होत असतील तर ही सामान्य परिस्थिती आहे. मात्र अनेक घरात दररोज पती-पत्नीमध्ये भांडणं सुरू असतात. अगदी शुल्लक कारणांवरून देखील भांडणं होतात. रोजच्या भांडणामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते याचा परिणाम म्हणजे घटस्फोट देखील होऊ शकतो. तसेच आई-वडील जर दररोज भांडत असतील […]