आजकाल स्किन केअर करताना अनेकजण घरगुती उपाय करण्याला प्राधान्य देत आहेत. यापैकी एक म्हणजे चेहऱ्यावर बटाट्याचा रस लावणे. बटाट्याच्या रसाने त्वचेचा काळपटपणा दूर होण्यास मदत होते. तज्ञांच्या मते, एकदा का त्वचेचा टॅनिंग आले की, ते वेळेवर कमी न केल्यास त्वचा अजून टॅन झालेली दिसते. कारण उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाश, उष्णता आणि गरम तापमानाच्या लाटांमुळे त्वचेवर धूळ […]
lifestyle
उन्हाळ्यात माठातील पाणी पिणे हे कोणत्याही अमृतापेक्षा कमी नाही, जाणून घ्या त्याचे 3 प्रमुख फायदे
उन्हाळ्यात थंड पाणी पिणे खरोखरच कडक उन्हापासून आराम मिळाल्यासारखं वाटतं. त्यातच तुम्हीजर माठातील थंड गार पाणी प्यायलात तर खूप बरं वाटतं. मातीच्या माठात ठेवलेले पाणी केवळ नैसर्गिकरित्या थंडच नसते, तर त्याचे आरोग्यासाठी अविश्वसनीय फायदेही आपल्या शरीराला मिळतात. म्हणून या उन्हाळ्यात तुम्ही फ्रिजमधील पाण्याऐवजी माठातील पाणी प्यायल्यास तुमच्या शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. चला तर मग […]
दररोज दोन अंजीर खाल्ल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात? जाणून घ्या तज्ञाकडून
आजच्या स्पर्धच्या जीवनात लोकं त्यांच्या आहाराकडे लक्ष देण्याचा पर्यंत करतात. परंतु नेहमी छोट्या-छोट्या पदार्थांचा आरोग्यावर किती महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो हे समजण्यास बहुतेकजण अनेकदा कमी पडतात. अशातच ड्रायफ्रूट्स मधील असलेले अंजीर, एक सुके फळ असून आयुर्वेद आणि आधुनिक पोषणशास्त्र या दोन्हीमध्ये अत्यंत फायदेशीर मानले जाणारे एक सुपरफूड आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपल्या रोजच्या आहारात फक्त […]
Saba Azad : हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडला सायक्लोस्पोरा आजार, हा रोग काय आहे? लक्षणं काय? त्यापासून कसा बचाव कराल?
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड आणि सिंगर सबा आजाद मागच्या काही दिवसांपासून आजारी आहे. तिने स्वत: सोशल मीडियावर हॉस्पिटल बेडवरील फोटो शेअर करुन आजारी असल्याची माहिती दिली. सबाने इन्स्टाग्राम पोस्टवर हैराण करणारा खुलासा केलाय. मागच्या 14 दिवसांपासून ती पोटाच्या रेअर इंफेक्शन सायक्लोस्पोरा केयेटेनेंसिसचा सामना करतेय. या इंफेक्शनने तिला शारीरिक दृष्टया खूप कमकुवत केलं. तिचं वजन […]
गोड पदार्थांचे सेवन कधी करावेत? जेवणाआधी की जेवणानंतर, जाणून घ्या आयुर्वेद तज्ञांकडून
आजकाल बदलत्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेताना अनेकजण नो शुगर आणि कमी सोडियम असलेले पदार्थ खाण्याचा ट्रेंड वाढला आहे. जरी आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी केले जाते पण सत्य हे आहे की गोड पदार्थ आणि मीठ दोन्ही शरीरासाठी आवश्यक आहेत. त्यांचे सेवन फक्त संतुलित प्रमाणात केले पाहिजे. आजकाल फिटनेस आणि आरोग्याबद्दल वाढत्या जागरूकतेमुळे लोकांनी गोड पदार्थांपासून दूर राहायला […]
घरातील रंग बदलल्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होतो का?
आपले घर सुंदर आणि आरामदायक बनवण्यासाठी आपण सर्व रंग निवडतो, परंतु आपण कधी विचार केला आहे का की भिंतींचा रंग केवळ सजावट नाही तर आपल्या मानसिक स्थितीवर आणि घराच्या उर्जेवरही परिणाम करतो. वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक रंग एका विशिष्ट प्रकारच्या उर्जेला सूचित करतो आणि त्या ऊर्जेचा आपल्या मनावर, विचारांवर आणि वातावरणावर परिणाम होतो. अनेक वेळा असे घडते […]