भारतात वास्तूशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तूशास्त्राचे नियम लक्षात घेऊनच अनेकजण आपले घर बांधतात. तसेच घरातील वस्तूदेखील काही लोक वास्तूशास्त्राच्या नियमानुसारच करतात. घर उभारणीसाठी वास्तूशास्त्रात अनेक नियम सांगितलेले आहेत. वास्तूशास्त्रानुसार घरात सकारात्मक उर्जा असेल तर घरातील वातावरणही चांगले राहते. आनंद कायम नांदतो. परंतु घरात नकारात्मक उर्जा आली की कुटुंबातील सदस्यांचा वाईट काळ सुरू होतो. म्हणूनच नकारात्मक […]
lifestyle
मौनी अमावस्या कधी आहे? माघ अमावास्येला पितृ दोष हटवण्याचे उपाय, जाणून घ्या
मौनी अमावस्ये 2026 या दिवशी स्नान, तर्पण, दानधर्म आणि पितृपूजा यांना विशेष महत्त्व आहे. या दिवशी तीळ, कुश आणि पाण्याने तर्पण केल्याने पंचबली कर्म, दीपदान आणि पिंपळ पूजा केल्याने पितृ दोष दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. मौनी अमावस्येला माघी अमावस्या असेही म्हटले जाते. हा दिवस धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी […]
घाणेरडे नखे करत… ग्रहांच्या कोपामुळे आजार वाढतील आणि…
नखे केवळ स्वच्छतेचे प्रतीक मानले जात नाहीत तर ते ग्रहांच्या हालचालींशी देखील जोडलेले आसतात. असे मानले जाते की घाणेरडे, तुटलेले किंवा दुर्लक्षित नखे जीवनात सतत अडथळे निर्माण करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, एक ग्रह असा आहे ज्याचा प्रभाव घाणेरड्या नखांमुळे खराब होतो. ज्योतिषशास्त्र आणि सामुद्रिक शास्त्रात, काही सामान्य शारीरिक सवयी देखील नशिबाशी जोडल्या जातात. नखे केवळ स्वच्छतेचे प्रतीक […]
Chanakya Niti : या 5 संकेतांकडे कधीच दुर्लक्ष करून नका, ठरते आयुष्यातील सर्वात मोठी चूक
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ देखील होते. आर्य चाणक्य यांच्यामते समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. माणसाला बाहेर कितीही शत्रू असले तरी त्यांच्याशी तुम्ही लढू शकतात, कारण ते शत्रू तुमच्या परिचयाचे असतात, त्यामुळे तुम्ही त्यांच्याविरोधात योग्य नियोजन करून विजय मिळू शकतात. परंतु माणसाचा सर्वात मोठा आणि गुप्त शत्रू असतो, तो […]
Vastu Shastra : लग्नपत्रिका छापताना कधीच करू नका ही चूक, …अन्यथा सुखी संसार होईल उद्ध्वस्त
वास्तुशास्त्रात केवळ तुमचं घर कसं असावं? याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये, तर अनेकदा आपल्या काही छोट्या-छोट्या चुकांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात जर वास्तुदोष निर्माण झाला तर आपल्याला अनेक संकटाचा सामना करावा लागू शकतो, जसं की गृहकलह, आर्थिक समस्या, आरोग्यच्या समस्या या सारखी संकटं येऊ शकतात, हा वास्तुदोष कसा दूर करायचा? याबद्दल देखील अनेक सोपे […]
Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? मग पाण्यात या 5 गोष्टी मिसळून करा अंघोळ, सर्व समस्या होतील दूर
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये आपल्या दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडी अडचणींवर काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. आपल्या आयुष्यात सर्वात मोठी कोणती समस्या असते तर ती म्हणजे आर्थिक समस्या. आपल्याला अनेकदा आर्थिक अडचण जाणवते, कितीही कष्ट केले तरी हातात पैसा टिकत नाही. अनेकदा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे येतात, मात्र ते लगेचच कोणत्या न […]