Numerology : अंकज्योतिषात मूलांकाचे (Numerology ) बरेच महत्व असते. मुलांक म्हणजे तुमच्या जन्मतारखेची बेरीज करून आलेला आकडा. उदाहरणार्थ तुमचा जन्म जर एखाद्या महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला तर तुमचा मूलांक होतो 3. तसेच जर तुम्ही एखाद्या महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्माला आलात तर तुमचा मूलांक होईल 8. अंकज्योतिषात 1 हा […]
lifestyle
Surya Gochar 2026 : 15 जानेवारीपासून या 4 राशींचा Golden Time, पुढले 30 दिवस..
Surya Gochar 2026 Horoscope : सूर्याने मकर राशीत प्रवेश केला आहे आणि आाता आजपासून म्हणजे 15 जानेवारीपासून चार राशींचे भाग्य बदलण्यास सुरुवात होईल. या राशींना करिअरमध्ये प्रचंड यश मिळेल. या राशींची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. तसेच या राशींना कोर्टाशी संबंधित कामातून लक्षणीय फायदा होईल. त्यांचं उत्पन्नही वाढेल. या 4 राशी कोणत्या ते जाणून घेऊया. […]
Pradosh Vrat 2026: 16 किंवा 17 जानेवारी, प्रदोष व्रताची नेमकी तारीख काय आहे? जाणून घ्या
अनेक लोकं संभ्रमात आहेत की, जानेवारी 2026 मध्ये शुक्र प्रदोष व्रत 16 जानेवारी रोजी साजरे केले जाईल की 17 जानेवारीला, तुम्ही देखील असेच संभ्रमात आहात का, असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, एक चूक होऊ शकते. ही चूक टाळण्यासाठी नेमका नियम काय आहे, प्रदोष नेमका कधी आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे. चला […]
Vastu Shastra : घरात पक्ष्यांनी अंडी देणं शुभ की अशुभ? काय असतात संकेत?
वास्तुशास्त्रानुसार घरात विशिष्ट पक्ष्यांनी अंडी घालणं हा एक शुभ संकेत आहे. जसे की जर कबुतराने तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला घरटं करून अंडी घातली तर तुमच्या घरात लवकरच बरकत येईल, तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होतील, पैशांची बचत होईल आणि तुम्हाला व्यवसाय किंवा नोकरीमध्ये यश मिळेल असा त्याचा अर्थ मानला जातो. त्याचप्रमाणे कबुतरच नाही तर […]
Chanakya Niti : चाणक्य यांनी सांगितलेल्या या 5 गोष्टी लक्षात ठेवा, यश तुमच्या मागे पळत येईल
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवाच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आयुष्यात यश कसं मिळवायचं? याबाबत अनेक गोष्टी चाणक्य यांनी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात असे अनेक लोक असतात की जे थोड्याशा यशानं हुरळून जातात, मात्र अशा लोकांचं यश फार […]
घराच्या दरवाजावर लावा फक्त ही एक गोष्ट, आयुष्यात चांगले दिवस आलेच म्हणून समजा!
भारतात वास्तूशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तूशास्त्राचे नियम लक्षात घेऊनच अनेकजण आपले घर बांधतात. तसेच घरातील वस्तूदेखील काही लोक वास्तूशास्त्राच्या नियमानुसारच करतात. घर उभारणीसाठी वास्तूशास्त्रात अनेक नियम सांगितलेले आहेत. वास्तूशास्त्रानुसार घरात सकारात्मक उर्जा असेल तर घरातील वातावरणही चांगले राहते. आनंद कायम नांदतो. परंतु घरात नकारात्मक उर्जा आली की कुटुंबातील सदस्यांचा वाईट काळ सुरू होतो. म्हणूनच नकारात्मक […]