राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून अनेक प्रस्थापितांना मोठे धक्के बसले. या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंब्रा प्रचंड चर्चेत आला. मुंब्रा हा कायमच आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत मुंब्रात एमआयएमची एन्ट्री झाल्याचे बघायला मिळाली. एमआयएमकडून महापालिका निवडणूक लढवून नगरसेविका झालेल्या सहर शेख हिने थेट […]
Latest News
राज्यावर मोठं संकट, थेट अवकाळी पावसाचा इशारा, 24 तास धोक्याची, तब्बल 8 राज्यात…
राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी गारठा तर कधी पाऊस अशी स्थिती निर्माण झाली. डिसेंबर महिन्यात थंडी अधिक प्रमाणात होती. मात्र, जानेवारी महिन्यात हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. काल अनेक भागात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. यामुळे तापमानात चढउतार बघायला मिळाला. मुंबईसह काही भागात गारठा वाढला. […]
tv9 Marathi Special Report | पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्री फडणवीसांचे समर्थन…
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेत. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि वरिष्ठ राजकारणी भगत सिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय राजकारणातील त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत समाजसेवा, प्रशासनिक नेतृत्व आणि लोककल्याणाच्या उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मात्र विरोधकांनी भगत सिंह कोश्यारींना पुरस्कार देण्यावरून विरोध […]
Party Promise Legal Right: पार्टी देण्याचा पक्का वायदा, पण मित्राचा बदलला इरादा? तुम्ही त्याच्यावर केस ठोकू शकता का?
Party Promise Legal Right: सोशल मीडियावर एक मॅसेज व्हायरल झाला आहे. अनेक जण फुशारकीसाठी पार्टी देण्याचे वचन मित्रांना देतात. काही दिवस झाल्यानंतर एकतर ते बहाणे करतात. अथवा विसरतात. अशावेळी त्याच्यावर खटला दाखल करता येतो का, काय सांगतो कायदा? इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचे कलम 73 अंतर्गत अशा मित्राला कोर्टात ओढता येऊ शकते, असा पण दावा या सोशल […]
अंजली भारती यांना वादग्रस्त वक्तव्य भोवलं, महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय
भंडाऱ्यात 13 जानेवारी रोजी झालेल्या भीम मेळाव्यात गायिका अंजली भारती यांनी बालिकांवरील बलात्कार आणि अत्याचारांवर तीव्र शब्दांत टीका केली. यावेळी अंजली भारती यांची जीभ घसरली. यावेळी अंजली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नाव घेत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याचा सर्वच राजकीय पक्षांनी निषेध नोंदवला आहे. या प्रकरणावर महिला आयोगाकडून गंभीर […]
शेवटी ठरलं! भाजपाकडून शिंदे गटाला थेट प्रस्ताव, मुंबई पालिकेसाठी सर्वात मोठी ऑफर; महापौर…
BMC Mayor Election : राज्यात महापालिकेची निवडणूक संपली आहे. राज्यभरातील एकूण 29 महानगरपालिकांसाठी ही निवडणूक झाली होती. यातील बहुसंख्य महापालिकांमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाला जास्त जागा असल्या तरीही अनेक ठिकाणी भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत गाठता आलेले नाही. त्यामुळेच भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात युती होत आहे. मुंबई, ठाणे, […]